शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दीड लाख विद्यार्थ्यांनी दिली जेईई अ‍ॅडव्हान्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:59 IST

यंदाच्या प्रवेश परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी कानपूरकडे होती.

मुंबई : यंदाच्या जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश परीक्षेला सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अभियांत्रिकी तसेच आयआयटीसाठीची ही प्रवेश परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. रविवारी सकाळी ९ ते दु. १२ आणि दु. २ ते सायं. ५ अशा दोन सत्रात ही परीक्षा पार पडली.यंदाच्या प्रवेश परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी कानपूरकडे होती. एकूण १,६६,२०४ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन परीक्षा दिली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एकूण ५४ प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, पेपर-१ची गुणसंख्या मात्र १८३ वरून १८० करण्यात आली. आॅनलाइन पद्धतीने परीक्षेसाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात आली. पेपर-१साठी स. ७.३० तर पेपर-२ साठी दु. १२.४५ वाजताच विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. आॅनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडल्याने उत्तराचा पर्याय बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रश्न कठीण असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. आज झालेल्या प्रवेश परीक्षेचे आदर्श उत्तरांची यादी २९ मे रोजी जेईईच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे.अपेक्षेप्रमाणे यंदाची जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश परीक्षा कठीण होती. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत निराशा व्यक्त केली आहे. नकारात्मक गुणपद्धतीच्या प्रश्नांची संख्या जास्त होती. त्यामुळे जास्त गुण मिळविणे अवघड जाणार आहे. एकूणच यंदाच्या जेईईचा कट आॅफ घसरण्याची शक्यता राव आयआयटीचे कार्यकारी संचालक विनय कुमार यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा