शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

‘डोक्यात हवा गेलेल्या अधिकाऱ्यांनी यांच्याकडून शिकावं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:05 IST

सोशल मीडियावर एकाच फोटोमध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचे फोटो एडिट करून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत

नवी दिल्ली : समाजात चांगली आणि वाईट दोन्ही माणसे असतात. एकीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांना पाळीव कुत्र्याला फिरवता यावे यासाठी खेळाडूंना मैदान रिकामे करण्यास सांगितल्याची चर्चा आहे. त्याचवेळी, बिहारमधील कटिहार जिल्ह्याचे डीएम उदयन मिश्रा शाळेतील मुलांसोबत माध्यान्ह भोजन केल्यामुळे चर्चेत आहेत. तसेच, आसामच्या कचार जिल्ह्याच्या उपायुक्त कीर्ती जल्ली या महिला अधिकारी यांचे फोटोदेखील इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत, ज्यात त्या स्थानिक लोकांसोबत आसामच्या पुराचा आढावा घेताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर एकाच फोटोमध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचे फोटो एडिट करून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या फोटोसोबत विविध कॅप्शन्सदेखील वापरल्या जात आहेत. संजीव खिरवार, उदयन मिश्रा आणि कीर्ती जल्ली या तिघांनीही कठोर परिश्रम करूनच यूपीएससी उत्तीर्ण केली असेल, पण लोकसेवेत रुजू झाल्यानंतर त्यांच्या विचारसरणीत इतका मोठा फरक पडला, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.कटिहारचे जिल्हा दंडाधिकारी उदयन मिश्रा यांनी अचानक सरकारी शाळेला भेट दिली. तेथील मुलांना दिले जाणारे माध्यान्ह भोजन त्यांच्यासोबतच जमिनीवर बसून खाल्ले. डोक्यात हवा गेलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी यांच्याकडून बोध घ्यावा, असे नेटकरी म्हणत आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग