शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाखाच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 06:34 IST

एकूण रुग्णसंख्या ६४ लाख; ५३ लाख लोक झाले बरे

नवी दिल्ली : देशामध्ये शुक्रवारी कोरोनाचे ८१,४८४ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ६४ लाखांहून अधिक झाली आहे. तसेच आतापर्यंत ५३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनामुळे आणखी १०९५ लोक मरण पावले असून त्यामुळे बळींची एकूण संख्या एक लाख ३२३ वर गेली आहे.

देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ६३,९४,०६८ इतकी असून ५३,५२,०७८ जण या आजारातून बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८३.७० टक्के आहे. गेल्या १२ दिवसांत १० लाख कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात ९,४२,२१७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १४.७४ टक्के आहे. या आजाराच्या रुग्णांचा मृत्युदर १.५६ टक्के इतका कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा सुमारे १० लाखांनी कमी आहे. तर, रुग्णसंख्येच्या क्रमवारीत तिसºया क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये ४८ लाख कोरोना रुग्ण आहेत.

कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,५८६, कर्नाटकमध्ये ८,९९४, आंध्र प्रदेशमध्ये ५,८६९, दिल्लीमध्ये ५४०१, पश्चिम बंगालमध्ये, गुजरातमध्ये ३,४६०, पंजाबमध्ये ३,४५१, मध्य प्रदेशमध्ये २,३३६ इतकी आहे.

चाचण्यांची संख्या सात कोटी ६७ लाखांवरइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकलरिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेदिलेल्या माहितीनुसार, १ आॅक्टोबर रोजी १०,९७,९४७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशभरात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ७,६७,१७,७२८ आहे.२०३ दिवसांत एकावरून एक लाखांवर पोहोचली बळींची संख्या30.94% इतका उच्चांकी मृत्युदर भारताने ३ एप्रिल रोजी गाठला होता. तो आता १.५६ टक्के इतका कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूMumbaiमुंबई