शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंसाग्रस्त भागात अजित डोवाल यांचा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 03:01 IST

पोलिसांवर विश्वास ठेवण्याचे जनतेला आवाहन

नवी दिल्ली : राजधानी शांत करण्यासाठी पुरेसे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे आता कुणीही घाबरू नये, अशा शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री उशिरा डोवाल यांनी ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. डोवाल यांच्या सक्रियतेमुळे पोलिसांचे मनोधैर्य वाढले आहे.लोकांनी पोलिसांच्या क्षमतेवर, हेतूवर शंका घेऊ नये. गणवेशातील रक्षकांवर विश्वास ठेवा. कायद्याचे पालन करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही डोवाल यांनी दिली. डोवाल यांनी जाफराबाद, मौजपुरी, गोकुलपुरी, सिलमपूर भागाचा दौरा केला. पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा त्यांच्यासमवेत होता.बुधवारी पहाटेपर्र्यंत त्यांनी या भागाची पाहणी केली. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी अहवाल सादर केला. संरक्षण कॅबिनेट समितीसमोरही डोवाल यांनी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा कथनकेला.गेल्या तीन दिवसांपासून गृहमंत्रालयात बैठका सुरू आहेत. प्रत्येक बैठकीत अजित डोवाल उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी व शहा यांच्या सूचनेवरूनच डोवाल यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. डोवाल स्वत: दर तासाला दिल्लीच्या सुरक्षेचा आढावा दिवसभर घेत होते.

टॅग्स :delhi violenceदिल्लीAjit Dovalअजित डोवाल