शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात पुन्हा माेदी सरकार येताच एनआरसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:17 IST

एनआरसीद्वारे देशातील नागरिकांची, तसेच अवैधपणे देशात वास्तव्याला असलेल्या परदेशी नागरिकांची ओळख पटविली जाणार आहे.

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रात पुन्हा सत्तेवर येताच भाजप सरकार भारतीयांची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) लागू करणार आहे. त्याचबरोबर २०२१ मध्ये रद्द करण्यात आलेली जनगणना नव्याने करण्याची घोषणाही नवे सरकार जुलैमध्ये करू शकते. केंद्रीय गृह मंत्रालयातील वेगवान हालचाली पाहता मोठे निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

एनआरसीद्वारे देशातील नागरिकांची, तसेच अवैधपणे देशात वास्तव्याला असलेल्या परदेशी नागरिकांची ओळख पटविली जाणार आहे. सीमावर्ती राज्यांत आतापासूनच एनआरसीला जोरदार विरोध सुरू झाला आहे. आसामातही हा प्रमुख निवडणूक मुद्दा बनला आहे. बंगाल व आसाममध्ये बेकायदा राहत असलेल्या बांगलादेशींसाठी एनआरसी हे मोठे पाऊल असेल. सरकार कोणतेही येवो. मात्र, जनगणनेचा निर्णय जुलैमध्येच घ्यावा लागेल, असे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

एनपीआर कशासाठी? सरकार स्थापनेनंतर जनगणनेसह राष्ट्रीय लोकसंख्या सूची अर्थात, एनपीआर अद्ययावत करण्याचा निर्णयही घेतला जाईल. एनपीआरमुळे केंद्र सरकारला देशाची लोकसंख्या, त्यांचे उत्पन्न, रोजगार, आरोग्य आदी सर्व प्रकारची आकडेवारी तयार मिळेल. त्याआधारे सरकारला योजना तयार करता येतील. 

दंगली घडवतील, सावध राहा : ममता निवडणुकीदरम्यान काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील. लोकांनी त्यास बळी पडू नये, असे आवाहन करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीएए, एनआरसी लागू होऊ देणार नाही, असे सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी