शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

केंद्रात पुन्हा माेदी सरकार येताच एनआरसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:17 IST

एनआरसीद्वारे देशातील नागरिकांची, तसेच अवैधपणे देशात वास्तव्याला असलेल्या परदेशी नागरिकांची ओळख पटविली जाणार आहे.

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रात पुन्हा सत्तेवर येताच भाजप सरकार भारतीयांची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) लागू करणार आहे. त्याचबरोबर २०२१ मध्ये रद्द करण्यात आलेली जनगणना नव्याने करण्याची घोषणाही नवे सरकार जुलैमध्ये करू शकते. केंद्रीय गृह मंत्रालयातील वेगवान हालचाली पाहता मोठे निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

एनआरसीद्वारे देशातील नागरिकांची, तसेच अवैधपणे देशात वास्तव्याला असलेल्या परदेशी नागरिकांची ओळख पटविली जाणार आहे. सीमावर्ती राज्यांत आतापासूनच एनआरसीला जोरदार विरोध सुरू झाला आहे. आसामातही हा प्रमुख निवडणूक मुद्दा बनला आहे. बंगाल व आसाममध्ये बेकायदा राहत असलेल्या बांगलादेशींसाठी एनआरसी हे मोठे पाऊल असेल. सरकार कोणतेही येवो. मात्र, जनगणनेचा निर्णय जुलैमध्येच घ्यावा लागेल, असे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

एनपीआर कशासाठी? सरकार स्थापनेनंतर जनगणनेसह राष्ट्रीय लोकसंख्या सूची अर्थात, एनपीआर अद्ययावत करण्याचा निर्णयही घेतला जाईल. एनपीआरमुळे केंद्र सरकारला देशाची लोकसंख्या, त्यांचे उत्पन्न, रोजगार, आरोग्य आदी सर्व प्रकारची आकडेवारी तयार मिळेल. त्याआधारे सरकारला योजना तयार करता येतील. 

दंगली घडवतील, सावध राहा : ममता निवडणुकीदरम्यान काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील. लोकांनी त्यास बळी पडू नये, असे आवाहन करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीएए, एनआरसी लागू होऊ देणार नाही, असे सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी