शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजपाला धक्का, एका मित्रपक्षाने सोडली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 21:47 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे.

इंफाळ - लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आता अगदी जवळ आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील काँग्रेसच्या गोटात धडधड वाढली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. पूर्वेत्तर राज्यातील मणिपूरमध्ये भाजपासोबत आघाडीत असलेल्या नागा पीपल्स फ्रंटने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ने याची घोषणा केली. याबाबत नागा पीपल्स फ्रंटचे प्रवक्ते अचुमबेमे किकोन यांनी सांगितले की, कोहिमा येथील एनपीएफच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर मणिपूरमधील भाजपा सरकारला दिलेला पाठिंबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मणिपूरमध्ये सध्या एन. वीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर आहे. एनपीएफने पाठिंबा काढून घेतला असला तरी मणिपूरमधील भाजपाची सत्ता स्थिर आहे. 60 सदस्य असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपाचे 29 आमदार असून, एलजेपीचा  एक, एआयटीसीचा एक आणि एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा आहे. एनपीएफच्या चार आमदारांनी पाठिंबा काढून घेण्यापूर्वी विधानसभेत भाजपाला 36 आमदारांचा पाठिंबा होता. 2017 साली झालेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने 21 जागा जिंकल्या होत्या. मात्र नंतर काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे संख्याबळ 29 वर पोहोचले होते.  

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९