शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah in NDRF: आता कितीही मोठे वादळ आले, 'हम संभाल लेंगे'; अमित शहा गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:24 IST

Amit Shah in NDRF: काश्मीर झाले की केरळ, इकडे गुजरात झाले की युपी, बिहार, पश्चिम बंगाल, संकटांमागून संकटे येत आहेत. देशावर गेल्या काही वर्षांपासून आस्मानी संकटांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : देशावर गेल्या काही वर्षांपासून आस्मानी संकटांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. एकामागोमाग एक अशी संकटे येत आहेत. काश्मीर झाले की केरळ, इकडे गुजरात झाले की युपी, बिहार, पश्चिम बंगाल. परंतू एनडीआरएफ एकटेच आमच्या निम्म्या चिंता दूर करते, अशा शब्दांत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आपत्ती व्यवस्थापन दलांची स्तुती केली. 

जेव्हा आमच्याकडे कोणत्याही संकटाचा अलर्ट येतो आणि आम्हाला जेव्हा समजते की एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तेनात झाले आहे, तेव्हा आमच्या निम्म्या चिंता संपलेल्या असतात. कारण आम्हाला आता एनडीआरएफ सर्व संकट सांभाळेल, असा विश्वास वाटतो. आपत्ती प्रतिसादासाठी क्षमता वाढवण्याच्या वार्षिक परिषदेला शहा संबोधित करत होते. 

NDRF ने आता जगभरात प्राकृतिक संकटांच्या क्षेत्रात आपले नाव कमविले आहे. अनेकदा शेजारी देशांमध्ये जाऊनही या दलाने माणुसकी निभावली आहे. २०१६ मध्ये मोदींनी एनडीएमए आणि एनडीएमपी सुरु केले होते. केंद्र सरकार सर्व प्रकारच्या संकटांवर सतत काम करत आहे. आतापर्यंत २६ राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशांच एसडीआरएफची स्थापना झाली आहे, असे शहा म्हणाले. 

देशात संसाधने आहेत म्हणून किंवा संशोधन करून काहीही होत नाही. तर प्रत्यक्षात संशोधनाची अंमलबजावणी करण्यासाठी एका शक्तीची गरज आहे. यासाठी एनडीआरएफ प्रशंसनीय काम करत आहे. 2001 च्या गुजरात भूकंपात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. 1999 मध्ये ओरिसामध्ये आलेले सुपर चक्रीवादळ देखील पाहिले, ज्यामध्ये हजारो लोक मरण पावले. आज आपण एनडीआरएफमुळे इतके सक्षम झालो आहोत की आता कितीही मोठे चक्रीवादळ आले तरी आम्ही त्याचा सामना करू, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcycloneचक्रीवादळ