शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah in NDRF: आता कितीही मोठे वादळ आले, 'हम संभाल लेंगे'; अमित शहा गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:24 IST

Amit Shah in NDRF: काश्मीर झाले की केरळ, इकडे गुजरात झाले की युपी, बिहार, पश्चिम बंगाल, संकटांमागून संकटे येत आहेत. देशावर गेल्या काही वर्षांपासून आस्मानी संकटांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : देशावर गेल्या काही वर्षांपासून आस्मानी संकटांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. एकामागोमाग एक अशी संकटे येत आहेत. काश्मीर झाले की केरळ, इकडे गुजरात झाले की युपी, बिहार, पश्चिम बंगाल. परंतू एनडीआरएफ एकटेच आमच्या निम्म्या चिंता दूर करते, अशा शब्दांत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आपत्ती व्यवस्थापन दलांची स्तुती केली. 

जेव्हा आमच्याकडे कोणत्याही संकटाचा अलर्ट येतो आणि आम्हाला जेव्हा समजते की एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तेनात झाले आहे, तेव्हा आमच्या निम्म्या चिंता संपलेल्या असतात. कारण आम्हाला आता एनडीआरएफ सर्व संकट सांभाळेल, असा विश्वास वाटतो. आपत्ती प्रतिसादासाठी क्षमता वाढवण्याच्या वार्षिक परिषदेला शहा संबोधित करत होते. 

NDRF ने आता जगभरात प्राकृतिक संकटांच्या क्षेत्रात आपले नाव कमविले आहे. अनेकदा शेजारी देशांमध्ये जाऊनही या दलाने माणुसकी निभावली आहे. २०१६ मध्ये मोदींनी एनडीएमए आणि एनडीएमपी सुरु केले होते. केंद्र सरकार सर्व प्रकारच्या संकटांवर सतत काम करत आहे. आतापर्यंत २६ राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशांच एसडीआरएफची स्थापना झाली आहे, असे शहा म्हणाले. 

देशात संसाधने आहेत म्हणून किंवा संशोधन करून काहीही होत नाही. तर प्रत्यक्षात संशोधनाची अंमलबजावणी करण्यासाठी एका शक्तीची गरज आहे. यासाठी एनडीआरएफ प्रशंसनीय काम करत आहे. 2001 च्या गुजरात भूकंपात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. 1999 मध्ये ओरिसामध्ये आलेले सुपर चक्रीवादळ देखील पाहिले, ज्यामध्ये हजारो लोक मरण पावले. आज आपण एनडीआरएफमुळे इतके सक्षम झालो आहोत की आता कितीही मोठे चक्रीवादळ आले तरी आम्ही त्याचा सामना करू, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcycloneचक्रीवादळ