शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आता एसी २४ अंशांवर होणार ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:41 IST

‘एसी’ चालू केला की त्याचे तापमान आपोआप २४ अंश सेल्सिअसवरच राहील अशी व्यवस्था उत्पादकांना त्या यंत्रातच करायला सांगण्याचा सरकारचा विचार आहे.

नवी दिल्ली : ‘एसी’ चालू केला की त्याचे तापमान आपोआप २४ अंश सेल्सिअसवरच राहील अशी व्यवस्था (डिफॉल्ट टेम्परेचर) उत्पादकांना त्या यंत्रातच करायला सांगण्याचा सरकारचा विचार आहे. हे अमलात आल्यास विजेचा वापर कमी होऊन कोट्यवधींची बचत होईल. केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग म्हणाले की, ‘एसी’ यंत्रांमध्ये अशा प्रकारे ‘डिफॉल्ट सेटिंग’ केल्याने ग्राहकांना फक्त पैशाच्या स्वरूपात नव्हे तर तब्येतीच्या दृष्टीनेही फायदा होईल. भारतात दिवसा २४ अंश सेल्सिअस हे आदर्श व आल्हाददायक तापमान आहे. यापेक्षा कमी तापमानावर ‘एसी’ चालवायचा आणि मग थंड वाटते म्हणून उबदार कपडे घालून वावरायचे हा ऊर्जेचा अपव्यय आहे. येत्या काही महिन्यांत हा निर्णय लागू करता येईल, असे मंत्रालयास वाटते.किती होऊ शकेल बचत?देशात फक्त सहा टक्के घरांमध्ये ‘एसी’ आहेत.सर्वांनी हा नियम पाळला तर दररोज २० अब्ज युनिट विजेची बचत होईल.देशभरात बसविलेल्या ‘एसीं’ची क्षमता ८० दशलक्ष टन हवेच्या वातानुकूलनाची आहे.सन २०३० पर्यंत ही क्षमता २५० दशलक्ष वाढण्याची अपेक्षा आहे.या सर्वांचे ‘डिफॉल्ट सेटिंग’ केले तर ४० दशलक्ष युनिट विजेची रोज बचत होऊ शकेल.(‘ब्युरो आॅफ एनर्जी एफिशियन्सी’ने केलेल्या अभ्यासानुसार)