शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

आता गटशेती ठरेल फायद्याची नाथराव कराड : हिरज येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सव

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

फोटो- 22 केव्हीके, 22 केव्हीके 1

फोटो- 22 केव्हीके, 22 केव्हीके 1
सोलापूर:
कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न, उत्पादित मालाला चांगला भाव मिळण्यासाठी आता गट संघटनात्मक शेती हा उत्तम मार्ग असल्याचे कृषिभूषण नाथराव कराड यांनी शेतकर्‍यांना प्रबोधन करताना सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने हिरज येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सव- 2015 मध्ये ते बोलत होते. ढिगभर शेती करुन मुठभर उत्पन्न काढण्याची पद्धत शेतकर्‍यांना घाट्याची ठरत असल्याने आता कमीत-कमी क्षेत्रात अधिक उत्पादन काढण्यासाठी गटशेती करणेच योग्य असल्याचे कराड यांनी सांगितले. शेतीमधून अर्थार्जनासाठी शेतकर्‍यांनी सुधारित शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी सांगितले. यावेळी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ एस.बी. माने-पाटील, कृषिभूषण परमेश्वर राऊत, कृषी पणन महामंडळाचे व्यवस्थापक डी.एल. तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एस.आर. शिरपूरकर, बँक ऑफ इंडियाचे लीड बँक अधिकारी र्शीनिवास पत्की, डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ ज्योत्स्ना शर्मा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किरण पराग, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे संशोधन अधिकारी डॉ. व्ही.एम. अमृतसागर, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक देसाई, उपसंचालक विजय बरबडे, डॉ. लालासाहेब तांबडे, डॉ. पी.व्ही. कदम, विकास भिसे, अमोल शास्त्री, सुरेश कबाडे आदींनीही प्रगत शेतीबाबत मार्गदर्शन केले.
0 फोटो ओळी- हिरज येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सव- 2015 मध्ये शिवार फेरीत शेतकरी, कृषी खात्याचे अधिकारी आदी.