शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'पद्मावती'नंतर आता 'गेम ऑफ अयोध्या' सिनेमा वादात, दिग्दर्शकाचे हात कापणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 12:18 IST

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे गेम ऑफ अयोध्या या सिनेमावरून वादाला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्त्या अमित गोस्वामी याने गेम ऑफ अयोध्या या सिनेमाच्या दिग्दर्शताचे हात कापणाऱ्याला एक लाख रूपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

आगरा- संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. पद्मावती सिनेमानंतर आणखी एक सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेम ऑफ अयोध्या या सिनेमावरून वादाला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्त्या अमित गोस्वामी याने गेम ऑफ अयोध्या या सिनेमाच्या दिग्दर्शताचे हात कापणाऱ्याला एक लाख रूपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. हा सिनेमा लोक दलाचे नेते व माजी आमदार सुनील सिंह यांनी बनविली आहे. 

गेम ऑफ अयोध्या हा सिनेमा 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती. पण या सिनेमाला फिल्म सर्टिफिकेशन अपिलेट ट्रिब्यूनलने मंजुरी दिली. हा सिनेमा बाबरी मशिद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. सुनील सिंह स्वस्तातील प्रसिद्धी मिळविण्यासाठी सगळं करत असल्याचा आरोप अमित गोस्वामी यांनी केला आहे. यामध्ये काही दृश्य वाईट प्रकारने दाखविण्यात आल्याचा आरोप अमित गोस्वामी यांनी केला आहे. 

सिनेमाच्या दिग्दर्शकाचे हात जो कापून आणेल त्याला 1 लाख रूपये बक्षीस दिलं जाईल. आपली न्यायव्यवस्था कोणालाही धर्माच्या भावनांशी खेळण्याची परवानगी देत नाहीत, असं गोस्वामी यांनी म्हंटलं आहे. 

जर हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि काही घटना घडली तर त्यासाठी प्रशासन आणि सरकार दोघे जबाबदार असतील. उत्तर प्रदेश सरकारने सिनेमाच्या प्रदर्शनावर पुन्हा एकदा विचार करायला हवा. जर हा सिनेमा अलीगढमध्ये प्रदर्शित झाला तर युवा नेते आणि विद्यार्थी त्याला विरोध करतील. जर सुनील सिंह कुठे दिसले तर त्यांना मारून टाकलं जाईल, असंही अमित गोस्वामी यांनी म्हंटलं.