शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दात तोडल्याने मांसाहार करता येत नव्हता; कारणीभूत मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:00 IST

तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका भांडणाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने मित्राला संपविण्याचा कट रचला. बोलण्यात गुंतवून त्याला संगम विहारच्या जंगलात घएऊन गेला आणि डोक्यावर दगड मारून खून केला.

नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका भांडणाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने मित्राला संपविण्याचा कट रचला. बोलण्यात गुंतवून त्याला संगम विहारच्या जंगलात घएऊन गेला आणि डोक्यावर दगड मारून खून केला. मृतदेह पिशवित जात नसल्याचे पाहून दगडावे ठेचून त्याचे हात, पाय तोडले. एवढे क्रूर होण्याचे कारण म्हणजे, तीन वर्षांपूर्वी एका भांडणामध्ये या मित्राने तरुणाचे दात तोडले होते. यामुळे त्याला मांसाहार करता येत नव्हता. या रागातून खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आकाश (23) याने त्याचा मित्र सनोज(19) याला न्यायालयाच्या आवारातून जंगलात नेले. सनोज एका खटल्यादरम्यान 6 मार्चला न्यायालयात आला होता. जंगलात नेल्यावर त्याला आकाशने दारु पाजली होती. तीन वर्षांपूर्वी दात तोडल्याने आकाशला मटन-चिकन खाता येत नव्हते. याचा राग त्याच्या डोक्यात होता. समोजला दारु पाजल्यावर आकाशने मागून त्याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये सनोजचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आकाशने पोते आणले होते. मात्र, सनोज त्यात मावत नसल्याने आकाशने दगडाने ठेचून त्याचे हात-पाय तोडले. 

यानंतर त्याचा मृतदेह आकाश पिशवीत भरून संगम विहारमध्ये घेऊन आला आणि लपवला. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी तपास सुरु केला आणि आकाशला अटक केली. 

टॅग्स :Murderखून