शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: दिल्लीतील दंगलीत हिंदू-मुस्लिम नव्हे तर भारतीय मारले गेले - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 19:46 IST

Delhi Violence News: उत्तर प्रदेशमधून आलेल्या ३०० जणांनी दिल्लीत दंगल माजवली. मात्र दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे ३६ तासांत ही दंगट आटोक्यात आली.

नवी दिल्ली - दिल्लीत भडकलेल्या जातीय दंगलीबाबत आज लोकसभेत वादळी चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित  शाह यांनी दिल्लीतील दंगलीसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच या दंगलीत कुणी हिंदू-मुस्लिम नाही तर भारतीय मारले गेले, अशा शब्दात अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीबाबत आज लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. तसेच या दंगलीमुळे प्रभावित झालेल्यांबाबत माहिती सभागृहासमोर मांडण्याची मागणी विरोधी पक्षातील सदस्यांनी केली. त्यानंतर या चर्चेला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, ‘’मी दंगलीत झालेल्या नुकसानाची आकडेवारी सादर करू शकतो. पण त्यामध्ये हिंदू किंवा मुस्लिम असा भेदभाव करू शकत नाही. तुम्हीसुद्धा असे काही करू नका. दंगलीत किती मुस्लिमांचे नुकसान झाले, किती हिंदूंचे नुकसान झाले ही काही विचारण्याची पद्धत नाही. या दंगलीत ज्यांचे नुकसान झाले ते सर्व भारतीय आहेत. दिल्लीत झालेल्या या दंगलीत ५२ भारतीयांचा मृत्यू झाला. तर ५२६ भारतीय जखमी झाले. तसेच ३०० अधिक भारतीयांची घरे जाळली गेली.’’

दरम्यान, उत्तर प्रदेशमधून आलेल्या ३०० जणांनी दिल्लीत दंगल माजवली. मात्र दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे ३६ तासांत ही दंगट आटोक्यात आली, असेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :delhi violenceदिल्लीlok sabhaलोकसभाAmit Shahअमित शहा