शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असे नाही’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:17 IST

नाटकावरून बनविलेला प्रत्येक चित्रपट उत्कृष्ट होईलच असे नाही. प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असेही नाही. मात्र, मूळ मुद्द्यांना धक्का न लावता एखाद्या गोष्टीचे माध्यमांतर झाले, तर त्यात काहीही चुकीचे नाही, असे मत प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांनी येथे व्यक्त केले.

कोलकाता : नाटकावरून बनविलेला प्रत्येक चित्रपट उत्कृष्ट होईलच असे नाही. प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असेही नाही. मात्र, मूळ मुद्द्यांना धक्का न लावता एखाद्या गोष्टीचे माध्यमांतर झाले, तर त्यात काहीही चुकीचे नाही, असे मत प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांनी येथे व्यक्त केले.एलकुंचवार यांच्या होळी, पार्टी, सोनाटा या नाटकांवरून ख्यातनाम दिग्दर्शकांनी चित्रपट बनविले आहेत. महेश एलकुंचवार यांनी सांगितले की, माध्यमांतर हे प्रत्येक वेळेस नीट होईलच असे नाही. काही काही वेळेसच ती भट्टी जमून येते. प्रत्येक कथानकाचे, कलाकृतीचे स्वत:चे एक व्याकरण असते. माध्यमांतर करणाºयाने ते व्याकरण लक्षातघेऊन काम केले पाहिजे. मोनोलॉग २०१८ हा नाट्यवाचनाचा कार्यक्रम रविवारी कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महेश एलकुंचवार म्हणाले की, जर कथाविषयाचा मूळ गाभा लक्षात घेतला नाही, तर माध्यमांतर फसण्याची शक्यता अधिक असते.

टॅग्स :Indiaभारत