शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

उत्तर भारतीयांचे पलायन; काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 06:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले की, त्यांनी त्यांच्या गुजरातेत या राज्यांतून रोजगारासाठी आलेल्या लोकांना पळवून लावण्याचा कट रोखावा व ते जर तसे करू शकत नसतील, तर पद सोडून द्यावे.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानातून आलेल्या लोकांना गुजरात, महाराष्ट्रातून हुसकून लावण्याच्या बातम्यांवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले की, त्यांनी त्यांच्या गुजरातेत या राज्यांतून रोजगारासाठी आलेल्या लोकांना पळवून लावण्याचा कट रोखावा व ते जर तसे करू शकत नसतील, तर पद सोडून द्यावे.पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदी यांना आठवण करून दिली की, उत्तर प्रदेशच्या लोकांनी मोदी यांना वाराणसीतून खासदार म्हणून निवडून दिले व पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवले. पलायनाच्या घटनांत ठाकूर सेनेकडून जो हिंसाचार केला जात असल्याचे सांगितले जाते त्यावर बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या की, अल्पेश ठाकूर यांनी त्याचा खुलासा केला आहे. वस्तुस्थिती ही आहे की, भाजपचे कार्यकर्ते ठाकूर सेनेला बदनाम करण्यासाठी सेनेचे नाव घेऊन उत्तर प्रदेश, बिहार लोकांवर हल्ले करीत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात