शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

उत्तर भारतीयांचे पलायन; काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 06:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले की, त्यांनी त्यांच्या गुजरातेत या राज्यांतून रोजगारासाठी आलेल्या लोकांना पळवून लावण्याचा कट रोखावा व ते जर तसे करू शकत नसतील, तर पद सोडून द्यावे.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानातून आलेल्या लोकांना गुजरात, महाराष्ट्रातून हुसकून लावण्याच्या बातम्यांवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले की, त्यांनी त्यांच्या गुजरातेत या राज्यांतून रोजगारासाठी आलेल्या लोकांना पळवून लावण्याचा कट रोखावा व ते जर तसे करू शकत नसतील, तर पद सोडून द्यावे.पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदी यांना आठवण करून दिली की, उत्तर प्रदेशच्या लोकांनी मोदी यांना वाराणसीतून खासदार म्हणून निवडून दिले व पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवले. पलायनाच्या घटनांत ठाकूर सेनेकडून जो हिंसाचार केला जात असल्याचे सांगितले जाते त्यावर बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या की, अल्पेश ठाकूर यांनी त्याचा खुलासा केला आहे. वस्तुस्थिती ही आहे की, भाजपचे कार्यकर्ते ठाकूर सेनेला बदनाम करण्यासाठी सेनेचे नाव घेऊन उत्तर प्रदेश, बिहार लोकांवर हल्ले करीत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात