शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सामान्य पाऊस; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:01 IST

पूर्व मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य प्रदेशातील काही भाग व हिमालयाच्या बाजूने बहुतेक उपविभागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल

नवी दिल्ली : जुलैमध्ये जास्त पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सामान्य पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने सोमवारी व्यक्त केली. 

पूर्व मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य प्रदेशातील काही भाग व हिमालयाच्या बाजूने बहुतेक उपविभागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल. वायव्य आणि मध्य भारताच्या पश्चिम भागात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे, असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आमूलाग्र बदल- जुलैमध्ये भारतात १३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली असताना, देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात १९०१ नंतर महिन्यातील तिसरा सर्वांत कमी पाऊस पडला, असे विभागाने म्हटले आहे.  वायव्य भारतात २००१ पासून जुलैमध्ये सर्वाधिक पावसाची (२५८.६) नोंद झाली. - पावसात आमूलाग्र बदल पाहिला. जूनमधील नऊ टक्के तूट ते जुलैमध्ये १३ टक्के जास्त पाऊस झाला. - देशात आतापर्यंत मान्सून हंगामात सरासरी ४४५.८ मिमी पावसाच्या तुलनेत ४६७ मिमी पावसाची नोंद झाली जी ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

टॅग्स :Rainपाऊस