शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

...म्हणून सॅमसंगच्या अध्यक्षांनी जाळले कंपनीचे लाखो फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 16:16 IST

एक वेळ अशी होती जेव्हा सॅमसंगच्या अध्यक्षांनी आपल्याच कंपनीचे लाखो मोबाईल जाळले होते.

नोएडा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी आज (9 जुलै) नोएडामध्ये सॅमसंगच्या जगातील सर्वात मोठ्या मोबाईल फॅक्टरीचं उद्धाटन केलं आहे. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा सॅमसंगच्या अध्यक्षांनी आपल्याच कंपनीचे लाखो मोबाईल जाळले होते.  

1995 मध्ये सॅमसंगने आपला पहिला मोबाईल बाजारपेठेत आणला. त्यावेळी कंपनीचे चेअरमन ली कुन-ही यांनी नववर्षाची भेटवस्तू म्हणून काही जणांना मोबाईल वाटले होते. मात्र ज्यांनी या मोबाईलचा वापर केला त्यांनी हे फोन काम करत नसल्याचं सांगितलं. अशा अभिप्रायांनंतर दक्षिण कोरियातील कंपनीच्या प्लांटवर अचानक एक दिवस ली पोहचले आणि त्यांनी तेथे असलेले कंपनीचे लाखो मोबाईल जाळून टाकले. कंपनी दर्जेदार उत्पादनाच्या निर्मितीवरच फोकस करते हे जगाला दाखवून देण्यासाठी तेव्हा ली यांनी हे पाऊल उचललं होतं. 

बायुंग-चुल ली यांनी 1938 मध्ये सॅमसंग या कंपनीची सुरुवात केली होती. मात्र तेव्हा कंपनी ही खाद्यपदार्थांची निर्यात करण्याचं काम करत होती. नूडल्स तयार करण्याचे सामान, पीठ, मासे असे काही पदार्थ कंपनी चीनसह अन्य देशात निर्यात करत असे. 1950 ते 1960 दरम्यान कंपनीने जीवन विमा आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1969 मध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सला सुरुवात झाली. 1980 नंतर सॅमसंगने मोबाईल, मेमरी कार्डसह संगणकाचे भाग तयार करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. 

टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइल