शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही ? राज्यांनी केंद्राला पाठवले 'हे' उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 20:00 IST

Corona virus in India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली: भारतात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारनं संसदेत सांगितलं होतं. त्यावरुन विरोधकांनी केंद्रावर प्रचंड टीका केली होती. पण, हा डाटा राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे असल्याचं स्पष्टीकरणही केंद्राकडून देण्यात आलं. त्यानंतर आता राज्य सरकारांनीही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू न झाल्याचं म्हटलं आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांकडून त्यांच्या राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूचा अहवाल मागितला होता. पण, पंजाब सोडून इतर सर्व राज्यांनी, त्यांच्या राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, फक्त पंजाबनेच राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एक मृत्यू झाल्याचं मान्य केलं आहे. 

दुसऱ्या लाटेत अनेकांचा ऑक्सिजनमुळे मृत्यूमार्च 2020 मध्ये भारतात कोरोना महामारी पीकवर होती. काही महिन्यानंतर कोरोना कमी झाला, पण एप्रिल-मे 2021 मध्ये आधीपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्या दुसऱ्या लाटेत कोरोनासह बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. या मुद्द्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला सळो की पळो केलं होतं. पण, आता पंजाबव्यतिरिक्त इतर सर्व राज्य सरकारं यावर चकार काढण्यास तयार नाहीत. तसेच, राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू न झाल्याचा अहवालही केंद्राकडे पाठवला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHome Ministryगृह मंत्रालय