शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...नव्या कायद्याची गरज पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:37 IST

जमावाकडून होणा-या हत्यांच्या घटनांना दंडनीय अपराध म्हणून परिभाषित करण्यासाठी भारतीय दंड संहितेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे.

नवी दिल्ली : जमावाकडून होणा-या हत्यांच्या घटनांना दंडनीय अपराध म्हणून परिभाषित करण्यासाठी भारतीय दंड संहितेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे. एका वरिष्ठ अधिका-याने ही माहिती दिली.या अधिकाºयाने सांगितले की, एका मॉडल कायद्याचा मसुदा तयार करण्याच्या पर्यायावरही विचार करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकारे जमावाकडून होणाºया हत्या रोखू शकतील. अर्थात, हे सर्व काही प्राथमिक टप्प्यात आहे. कारण, केंद्राला नवा कायदा बनविण्यासाठी सूचना करणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे परीक्षण करण्याची आवश्यकता आहे.जर आयपीसीमध्ये दुरुस्ती करण्यात आली, तर सरकारला याबाबत एखादा नवा कायदा तयार करण्याची गरज पडणार नाही. या अधिकाºयाने सांगितले की, जर स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर टाकण्यात आली, तर सीआरपीसी कायद्याच्या काही कलमांत दुरुस्ती करण्याची गरज भासणार आहे.सरकारला याबाबत आपली भूमिका निश्चित करण्यास अनेक दिवस लागू शकतात. सरकार सोशल मीडियाशी संबंधित चौकटही मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. जेणेकरून अशा घटनांचे कारण बनलेल्या अफवांवर लगाम लावला जाऊ शकेल. जमावाकडून होणाºया हत्यांच्या प्रकरणात वाढ झाली आहे. ताजी घटना राजस्थानात घडली आहे. गो-तस्कर असल्याच्या संशयातून जमावाने एकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली होती. देशात जमावाकडून होणाºया हत्यांच्या वाढत्या घटना पाहता सर्वोच्च न्यायालयाने गत मंगळवारी सरकारला स्पष्ट केले होते की, अशा घटनांचा निपटारा करण्यासाठी कायदा करा.

टॅग्स :Crimeगुन्हा