शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अधिकाऱ्यांवर अकारण खटले नको; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 05:45 IST

न्यायालयांनी एखाद्या अधिकाऱ्याची वैयक्तिक हजेरी अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच मागावी, असे केंद्राने सुचवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयात बोलावणे किंवा त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई करण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया तयार करावी, अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. यासंदर्भात सरकारने सुप्रीम कोर्टात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) देखील सादर केली आहे. एसओपी केंद्र आणि राज्य सरकारांशी संबंधित असलेल्या प्रकरणांसाठी आहे.

न्यायालयांनी एखाद्या अधिकाऱ्याची वैयक्तिक हजेरी अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच मागावी, असे केंद्राने सुचवले आहे. या काळात त्यांच्या वेशभूषेवर भाष्य करू नये. ज्या आदेशाचे पालन करणे त्यांना शक्य होते अशाच प्रकरणात अधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे. ज्यांच्या आदेशाचे पालन झाले नाही त्या न्यायाधीशांनी अवमान प्रकरणाची सुनावणी करू नये, असेही सरकारला वाटते. सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांनी २१ ऑगस्ट रोजी यावर सुनावणी घेऊ असे म्हटले आहे. हे प्रकरण संपूर्ण देशाशी संबंधित आहे, त्यामुळे सर्व उच्च न्यायालयांकडून सूचना घेतल्या जातील, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्राकडून इतर सूचना

- कार्यकारिणीच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयावर न्यायालयाने अवमानाची कारवाई करू नये.- विशिष्ट आदेशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अवमानाची कारवाई केली जाऊ नये.- अवमान प्रकरणांमध्ये, उच्च न्यायालयाकडून अपिलावर सुनावणी होईपर्यंत शिक्षा ठोठावण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार