शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दहशतवादी संघटनांमधील काश्मिरींची भरती थांबली, मात्र पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 22:49 IST

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून तणावपूर्ण शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता निवळत  आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून तणावपूर्ण शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता निवळत  आहे. तसेच गेल्या काही दिवसांत दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुण भरती झाल्याचे समोर आलेले नाही. असे जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले. काही ठिकाणी दहशतवाद्यांकडून फळविक्रेत्यांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र पोलिसांना परिस्थितीची माहिती असून, सर्वसामान्यांमध्ये कुणी दहशत पसरवू नये यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत.  दिलबाग सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुण भरती झाल्याची कुठलीही नवी माहिती समोर आलेली नाही. भूतकाळात काही युवकांना भ्रमित करून त्यांना चुकीच्या मार्ग दाखवला गेला. मात्र त्यापैकी काही जणांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात परत आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. काही ठिकाणी घुसखोरी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या महिन्यात गुलमर्ग विभागात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले होते.'' दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीबाबत दिलबाग सिंह यांनी सांगितले की,''काश्मीर खोऱ्यात आता परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येत आहे. विद्यार्थी शाळेत जात आहेत. तसेच कर्मचारी कार्यालयांमध्ये जात आहेत. मात्र दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी फळविक्रेत्यांना धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत.''  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद