शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 06:29 IST

हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली. 

बलवंत तक्षक -

चंडीगड/नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि बजरंग दलाच्या वतीने हरयाणातील नूह येथील हिंसाचाराच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चादरम्यान कोणत्याही प्रकारची भडक भाषणे होऊ नयेत, अशा भाषणांमुळे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ शकताे. यासाठी जादा सुरक्षा बल मागवावे, तसेच संवेदनशील परिसरात सीसीटीव्हीची देखरेख ठेवून त्यातील फुटेज सुरक्षित राहील, याची तजवीज करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बुधवारी दिले. 

जादा सुरक्षाबलाची मागणी हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली. 

न्यायाधीशांची कार पेटवली, कसाबसा वाचला जीवहरयाणात सोमवारी काही बदमाशांनी नूह न्यायाधीशांच्या वाहन चारही बाजूंनी घेरून पेटवून दिले. तेव्हा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, तीन वर्षांची मुलगी कारमध्ये होते. बसस्थानक वर्कशॉपमध्ये लपून सर्वांनी कसा तरी जीव वाचवला.

संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्थानवी दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. या हिंसाचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नवी दिल्लीत अनेक ठिकाणी निदर्शने केली.

सरन्यायाधीशांनी घेतली दखलयाप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेतील मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तातडीने दखल घेत हरयाणा हिंसाचारप्रकरणी न्यायाधीशांचे विशेष पॅनल गठित करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.  आतापर्यंतच्या हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला असून, ११६ जणांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय