शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 06:29 IST

हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली. 

बलवंत तक्षक -

चंडीगड/नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि बजरंग दलाच्या वतीने हरयाणातील नूह येथील हिंसाचाराच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चादरम्यान कोणत्याही प्रकारची भडक भाषणे होऊ नयेत, अशा भाषणांमुळे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ शकताे. यासाठी जादा सुरक्षा बल मागवावे, तसेच संवेदनशील परिसरात सीसीटीव्हीची देखरेख ठेवून त्यातील फुटेज सुरक्षित राहील, याची तजवीज करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बुधवारी दिले. 

जादा सुरक्षाबलाची मागणी हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली. 

न्यायाधीशांची कार पेटवली, कसाबसा वाचला जीवहरयाणात सोमवारी काही बदमाशांनी नूह न्यायाधीशांच्या वाहन चारही बाजूंनी घेरून पेटवून दिले. तेव्हा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, तीन वर्षांची मुलगी कारमध्ये होते. बसस्थानक वर्कशॉपमध्ये लपून सर्वांनी कसा तरी जीव वाचवला.

संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्थानवी दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. या हिंसाचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नवी दिल्लीत अनेक ठिकाणी निदर्शने केली.

सरन्यायाधीशांनी घेतली दखलयाप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेतील मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तातडीने दखल घेत हरयाणा हिंसाचारप्रकरणी न्यायाधीशांचे विशेष पॅनल गठित करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.  आतापर्यंतच्या हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला असून, ११६ जणांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय