शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

५ राज्यांतून कर्नाटकात येणाऱ्यांना नो-एन्ट्री; महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमधून प्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 06:35 IST

१८ मे रोजी चौथ्या लॉकडाउनच्या घोषणेनंतर कर्नाटकने महाराष्ट्र, गुजरात, तामीळनाडू आणि केरळमधील लोकांना येण्यास बंदी घातली होती

बंगळुरू : कोरोनाबाधितांचा राज्यातील आकडा वेगाने वाढू लागल्याने खबरदारी म्हणून कर्नाटकने मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्र, तामीळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांतून रस्ते तसेच रेल्वे मागार्ने येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी घातली आहे, तर विमानाने येणाऱ्यांवर बंदी नाही.

इतर राज्ये तसेच परदेशातून मोठ्या संख्येने लोक परतू लागल्याने कर्नाटकच्या कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याचे लक्षात आल्यानंतर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यात येणा-यांच्या विलगीकरणाची सोय करणे, त्यांच्या दोन वेळा कोरोना चाचण्या करणे आदी सोयी तातडीने करणे आम्हाला शक्य नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

१८ मे रोजी चौथ्या लॉकडाउनच्या घोषणेनंतर कर्नाटकने महाराष्ट्र, गुजरात, तामीळनाडू आणि केरळमधील लोकांना येण्यास बंदी घातली होती. परंतु विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर ही बंदी उठवली. परंतु लोकांची वाहतूक करण्याबाबत राज्यांनी परस्पर संमतीनेच निर्णय घ्यावा, असे केंद्राने स्पष्ट केल्यानंतर कर्नाटकने पाच राज्यांतून येणा-यांवर बंदी घातली आहे.

2418 कोरोनाबाधित सध्या कर्नाटकात आहेत. गेल्या २४ तासांत हा आकडा १३५ ने वाढला. यातील ११८ परराज्यातून आलेले आहेत. राज्याचे कायदामंत्री जे. सी. मधु स्वामी याबाबत म्हणाले की, पुढचे १० ते १५ दिवस या राज्यांतून एकही कोरोनाचा रूग्ण कर्नाटकमध्ये येऊ नये याची आम्ही खबरदारी घेणार आहोत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र