शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

गोरक्षा :झुंडशाहीला रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 12:09 IST

गोरक्षेच्या नावाखाली देशाच्या विविध भागात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूवीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली - गोरक्षेच्या नावाखाली देशाच्या विविध भागात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूवीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत झुंडशाहीला परवानगी देता येणार नाही.  तसेच कुठल्याही नागरिकाला कायदा हातात घेता येणार नाही, असे प्रकार रोखण्यासाठी संसदेने कायदा बनवावा, तसेच सरकारने संविधानानुसार काम करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना गोरक्षेच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचाराबाबत परखड मत व्यक्त केले.  कोणत्याही परिस्थितीत झुंडशाहीला परवानगी देता येणार नाही. असे प्रकार रोखण्यासाठी संसदेने कायदे बनवण्याची आणि सरकारने संविधानानुसार काम करण्याची गरज आहे. कुणीही स्वत: कायदा हातात घेऊ शकत नाही.  समाजात शांतता प्रस्थापित करणे ही सरकारची जबाबदारी असून, गोरक्षकांच्या हल्ल्यातील पीडितांना सरकारने नुकसान भरपायी द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच पुढच्या चार आठवड्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या आदेशांची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. 

सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी 6 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशाचची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या राजस्थान, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांविरोधात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी अवमानना याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी हे आदेश दिले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार