शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"... म्हणून मला दिल्लीत यायला आवडत नाही", असं का म्हणाले नितीन गडकरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:10 IST

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमाला संबोधित केले.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतीलप्रदूषण गेल्या काही दिवसांपासून अत्यंत धोकादायक पातळीवर आहे. दिल्लीत प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम सर्वांवर होताना दिसत आहे. दरम्यान, या प्रदूषणामुळेच राजधानी दिल्लीत यावेसे वाटत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी, राजधानी दिल्ली हे असे शहर आहे, जिथे मला राहायला आवडत नाही. येथील प्रदूषणामुळे मला संसर्ग होतो, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच, पुढे ते म्हणाले, "मी प्रत्येक वेळी दिल्लीत येतो, तेव्हा मला असे वाटते की मी येथे येऊ नये, कारण येथे इतके भयंकर प्रदूषण आहे."

याचबरोबर, दिवसेंदिवस वाढणारी प्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले की, प्रदूषण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे. असे झाल्यास प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट होऊ शकते. भारत २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, जे अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे. पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देऊन आपण जीवाश्म इंधनाची आयात कमी करू शकतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

बेरोजगारी ही भारताची प्रमुख समस्या - गडकरीदरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे गडकरी अनेकदा चर्चेतही असतात. या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, भारतासमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे गरिबी, उपासमार आणि बेरोजगारी आहे, त्यामुळे आगामी काळात आर्थिक आणि सामाजिक समता साधण्याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे.

राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा परिणामराजधानी दिल्लीत रहिवाशांना मंगळवारी हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा दिसून आली. दिल्लीतील अनेक भागात सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सकाळी २७४ वर राहिला, जो सलग तिसऱ्या दिवशी दिलासा देणारा आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत या महिन्याच्या सुरुवातीला (डिसेंबर) राजधानी दिल्ली आणि आसपास राहणाऱ्या लोकांसाठी श्वास घेणे तुलनेने सोपे झाले आहे. मात्र, सध्या प्रदूषण गंभीर अवस्थेत आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीdelhiदिल्लीpollutionप्रदूषण