शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमसी’च्या ७८% खातेदारांना सर्व रक्कम काढण्याची मुभा- निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 04:15 IST

बँकेच्या प्रवर्तकांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

नवी दिल्ली : घोटाळ्यात अडकलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेतून ५0 हजार रुपयेच काढण्याची मर्यादा असली, तरी ७८ टक्के लोकांना त्यांच्या सर्व ठेवी काढण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली.त्या म्हणाल्या, वैद्यकीय उपचार, विवाह, तसेच अन्य तातडीच्या कामांसाठी या बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यांतून १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढणे शक्य आहे. थोडक्यात, ७८ टक्के खातेदारांना त्यामुळे आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढणे शक्य झाले आहे. हे अर्थातच लहान खातेदार आहेत आणि अशा खातेदारांची सरकार निश्चितच काळजी घेईल.या बँकेच्या प्रवर्तकांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, ती विकून खातेदारांची सर्व रक्कम परत करण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.सीतारामन यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासातून, एचडीआयएल कंपनीने कर्जाची परतफेड न केल्याने आणि त्या कंपनीला वाटेल तशी नियमबाह्य कर्जे दिल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.सर्व प्रकरणांची तपासणी पीएममी बँकेने आपल्याकडील ७0 टक्के रक्कम एकट्या एचडीआयएल कंपनीला दिली होती. त्या कंपनीने घेतलेली कर्जे परतच केली नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने २४ सप्टेंबर रोजी या बँकेच्या व्यवहारांवर नियंत्रणे आणली. त्यानंतर या बँकेवर प्रशासकही नेमण्यात आला असून, प्रत्येक गैरव्यवहाराचे प्रकरण आता तपासण्यात येत आहे.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन