शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

एनआयएमुळे दगडफेक कमी झाली, गृहमंत्र्यांचा दावा; दहशतवाद्यांना पैसे पुरविणाऱ्यांना भरते कापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:37 AM

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बजाविलेल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत घट झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले.

लखनौ : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बजाविलेल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत घट झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले.एनआयएचे कार्यालय आणि निवासी संकुलाच्या उद््घाटनानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत नक्षलवादी व दहशतवादी कारवायांमध्येही घट झाल्याचे दिसत आहे.गेल्या तीन वर्षांत ईशान्य भारतात अतिरेकी कारवायांमध्ये ७५ टक्के तर नक्षलवादी कारवायांत ३५-४० टक्के घट झाल्याचे सिंह म्हणाले. दहशतवादी कारवायांना मिळणाºया पैशांचा स्रोत संपविण्यावर भर देऊन राजनाथ सिंह म्हणाले की, ‘आम्ही दहशतवादी कारवायांना मिळणारा पैसा आणि बनावट चलनाला आळा घातला व त्याचा मोठा फटका दहशतवादी कारवायांना बसला.’या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दर सहा महिन्यांनी एनआयए आणि राज्याच्या तपास यंत्रणा यांच्यात बैठक घेण्याचे सुचविले. चांगल्या समन्वयाशिवाय यश मिळू शकत नाही. देशात एनआयएचे निवासी संकुल प्रथमच उभे राहिले आहे. (वृत्तसंस्था)कामाचे कौतुकयेथे एनआयए चांगले काम करीत आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविणाऱ्यांना एनआयएच्या नावानेही कापरे भरते, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर