शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

एनजीओ जोरात, भारतात पोलिसांपेक्षा एनजीओ जास्त

By admin | Updated: January 6, 2015 13:29 IST

भारतात ९४० माणसांमागे एक पोलिस असतानाच एनजीओंचे प्रमाण ५३५ माणसांमागे एक एनजीओ ऐवढे झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ६ -  भारतात पोलिसांपेक्षा एनजीओंची संख्या जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात ९४० माणसांमागे एक पोलिस असतानाच एनजीओंचे प्रमाण ५३५ माणसांमागे एक एनजीओ ऐवढे झाले आहे. 
भारतातील एनजीओंवर नियंत्रण आणण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली असून याप्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सीबीआयने एनजीओ विषयक महत्त्वपूर्ण माहिती सादर केली आहे. सीबीआयने २० राज्य आणि सात केंद्रशासीत प्रदेशांमधील एनजीओंची आकडेवारी सुप्रीम कोर्टासमोर मांडली आहे. यानुसार भारतात सध्या २२, ४५, ६५५ एनजीओ कार्यरत असून यापैकी अवघ्या ९.९ एनजीओंनी त्यांच्या रिटर्न्स भरले आहेत. मध्यप्रदेश, ओदिशा, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगढ या राज्यांमधील एनजीओचा यात सीबीआयच्या अहवालात समावेश नसल्याने प्रत्यक्षात एनजीओंची संख्या जास्त असू शकते.जमा खर्चाची बॅलेन्स शीट रजिस्ट्रारकडे सादर करण्यात एनजीओकडून टाळाटाळ केली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने या गंभीर प्रकारावर चिंता व्यक्त करत एनजीओंना जमा खर्चाची बॅलेन्स शीट सादर करणे बंधनकारक करता येईल का असा सवाल उपस्थित केला. यावर केंद्र सरकार आणि अॅडिशनल सॉलिसीटर जनरल यांनी त्यांचे मांडावेे असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले.