शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

१५ एप्रिलपासून रेल्वेसेवा सुरू होण्याचे वृत्त खोटे; रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 06:00 IST

कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या टाळेबंदीची मुदत १४ एप्रिलला मध्यरात्रीनंतर संपत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील स्थगित केलेली रेल्वेसेवा, येत्या १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा विचार नसल्याचे; तसेच याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेले वृत्त निराधार असल्याचे रेल्वे खात्याने स्पष्ट केले आहे.कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या टाळेबंदीची मुदत १४ एप्रिलला मध्यरात्रीनंतर संपत आहे. त्यामुळे या साथीचा फारसा प्रादुर्भाव नसलेल्या काही भागांत, तरी टाळेबंदी उठणार व तिथे रेल्वेसेवा सुरू होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या विषयाबाबत रेल्वे खात्याने म्हटले आहे की, सर्व परिस्थितीचे नीट अवलोकन करून, तसेच संबंधितांशी चर्चा केल्यानंतरच रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. त्यामुळे अफवा व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या