शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

पाठवणी करताना रडता रडता नवरी बेशुद्ध; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 10:40 IST

इथे शुक्रवारी एका लग्नाचा आनंद दु:खात बदलला. इथे जुलांडा गावचे मुरली साहू यांची मुलगी रोजीचं बलांगीर जिल्ह्यातील टेटलगावातील बिसीकेसनसोबत लग्न झालं.

ओडिशाच्या सोनपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका नवरीला सार करतानाच तिचा मृत्यू झाला. सासरी जाताना नवरी इतकी रडली की तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.  ही घटना ओडिशातील सोनपूरची आहे.

इथे शुक्रवारी एका लग्नाचा आनंद दु:खात बदलला. इथे जुलांडा गावचे मुरली साहू यांची मुलगी रोजीचं बलांगीर जिल्ह्यातील टेटलगावातील बिसीकेसनसोबत लग्न झालं. पण जेव्हा तिची पाठवणी सुरू होती तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली.

पाठवणी होत असताना नवरी सतत आणि खूप जास्त रडत होती. मग ती अचानक बेशुद्ध झाली आणि खाली कोसळली. उपस्थित नातेवाईकांनी आणि घरातील लोकांनी तिच्या हाताची मालीश केली. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण ती काही शुद्धीवर आली नाही. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 

हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. माहिती मिळताच पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पोस्टमार्टमनंतर मृतदेह परिवाराला सोपवण्यात आला आहे. रोजीच्या अशाप्रकारे झालेल्या मृत्यूने घरातील लोक दु:खी आहेत.

जुलुंडा गावातील एका व्यक्तीने सांगितले की, रोजी फार तणावात जगत होती. कारण काही महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. तिचे मामा आणि काही सामाजिक संस्थांनी मिळून तिच्या लग्नाचं आयोजन केलं होतं. 

 

टॅग्स :Odishaओदिशाmarriageलग्नDeathमृत्यू