शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

बिहार, प. बंगालच्या काही जिल्ह्यांचा नवा केंद्रशासित प्रदेश? घुसखोरांच्या समस्येवर तोडगा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 06:15 IST

अलीकडच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार आणि बंगालमधील किशनगंजचा दौरा केला.   यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला, तेव्हा ते बांगलादेशी घुसखोरांबद्दल बोलत होते.

- विभाष झालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : देशातील केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत लवकरच एक नवीन नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. बिहार आणि प. बंगालमधील सीमेला लागून असलेले अर्धा डझन जिल्हे जोडून नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती होईल, असे बिहार सीमावर्ती भागाचे तज्ज्ञ सांगतात.

अलीकडच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार आणि बंगालमधील किशनगंजचा दौरा केला.   यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला, तेव्हा ते बांगलादेशी घुसखोरांबद्दल बोलत होते. नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, बिहारचे किशनगंज, अररिया, कटिहार तसेच प. बंगालचे पूर्णिया, न्यू जलपाईगुडीसह अनेक भाग जोडून केंद्रशासित प्रदेश बनविण्याच्या हालचाली आहेत. 

बिहारचे ४० विधानसभा मतदारसंघ व प. बंगालचे ८० विधानसभा मतदारसंघ या नवीन केंद्रशासित प्रदेशात समाविष्ट होऊ शकतात. असे झाल्यास देशातील ९वा केंद्रशासित प्रदेश ठरेल. राष्ट्रपतींद्वारे प्रशासकांची नियुक्ती होईल.

तयारीला वेग, अहवाल सुपूर्द n नवीन केंद्रशासित प्रदेश निर्मितीची शक्यता लक्षात घेता तयारीला वेग आला आहे. यासंदर्भातील अहवाल शासनाकडे सुपुर्द करण्यात येत आहेत. n भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसलेल्या किंवा अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशींना शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बिहार आणि प. बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यांत अल्पसंख्याकांची लोकसंख्या मोठी आहे. n त्यात बांगलादेशी घुसखोरांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. वोट बँकेच्या राजकारणातून अशा अनेक घुसखोरांना येथे स्थिरस्थावर करण्यात आल्याचा दावाही ते करतात. 

टॅग्स :Biharबिहारwest bengalपश्चिम बंगाल