शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कृषी निर्यातवाढीसाठी लवकरच नवे धोरण,शेतमालाला चांगला भाव देणार : सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:54 IST

शेतक-यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी निर्यातीला चालना देणार असल्याची ग्वाही नवनियुक्त केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.

नवी दिल्ली : शेतक-यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी निर्यातीला चालना देणार असल्याची ग्वाही नवनियुक्त केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. शेतमालाला चांगला भाव मिळणे हा शेतकºयांचा हक्क आहे. त्यामुळे निर्यातीत वाढ होण्यासाठी लवकरच नवे कृषी धोरण तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.दहाव्या ‘अ‍ॅग्रिकल्चर लीडरशिप समिट-२०१७’मध्ये मंगळवारी त्यांनी कृषी विकासाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली. कृषी निर्यातीत वाढ होण्यासाठी व्यापारावरील बंधने दूर करावी लागतील. निर्यातक्षम कृषी उत्पादन वाढविण्यासाठी देशातील विविध भागांत ‘कृषी पार्क’ची निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. जागतिक निर्यातीत भारताचा टक्का वाढविण्यासाठी अधिक सक्षमतेने काम करणार असल्याचे ते म्हणाले.डिसेंबरमध्ये अर्जेंटिना येथे जागतिक व्यापार संघटनेची मंत्री परिषद होणार आहे. तेथे भारताची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली जाईल. जमीन आणि पाण्याची उपलब्धता मर्यादित असली तरी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढविले जाईल. देशाची गरज भागवून निर्यातवाढीसाठी प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूFarmerशेतकरी