शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नवी दिल्लीतल्या प्रदूषित हवेमुळे आयुष्य होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 21:57 IST

नवी दिल्ली - दिल्लीत येताय? सावधान ! इथली हवा तुमची जगण्याची 6 वर्षं कमी करू शकते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी दिल्लीत एअरलॉक होण्याची भीती व्यक्त केली आहे.

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली - दिल्लीत येताय? सावधान ! इथली हवा तुमची जगण्याची 6 वर्षं कमी करू शकते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी दिल्लीत एअरलॉक होण्याची भीती व्यक्त केली आहे. धुके व प्रदूषणामुळे तयार होणारे स्मॉग स्थिर राहिल्यास एअरलॉकची स्थिती निर्माण होते. ही आणीबाणीसदृश्य स्थिती नसली तरी; वाढत्या प्रदूषणाने सरासरी आयुष्य 6 वर्षांनी घटेल, असा दावा एम्सच्या तज्ञ डॉक्टरांनी केला आहे.सलग दोन दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक 400 पेक्षा जास्त राहिल्यास पर्यावरण आणीबाणी घोषित केली जाईल. तसे झाल्यास शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली जाते. दिल्लीत नजीकच्या राज्यातून येणाऱ्या जड वाहनांना बंदी केली जाईल. यासंबंधीचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे.कडाक्याच्या थंडीचा डिसेंबर सुरू होण्याआधीच प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. प्रदूषित हवेमुळे श्वसननलिकेवर परिणाम होवून अनेक अवयव निकामी होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.सकाळी फेरफटका मारण्याचा विचारही दिल्लीकर करू शकत नाहीत. सकाळच्या हवेत सर्वात घातक घटक असतात. दिल्ली उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीत दरवर्षी होणारी प्रसिद्ध अर्ध मॅरेथॉन यंदा रद्द केली.