शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

नवे कृषी कायदे अजिबात चुकीचे नाहीत, कृषिमंत्री तोमर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 06:12 IST

Farmers Protest : तोमर म्हणाले, राज्यसभेत १५ तास चाललेल्या वादविवादात विरोधी पक्ष नेत्यांनी तीन कृषी कायद्यांत एकही दोष दाखवून दिलेला नाही. काँग्रेसबाबत केलेले आक्षेपार्ह विधान नंतर कामकाजातून काढून टाकण्यात आले.

 - हरीश गुप्तानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांमध्ये  जर  केंद्र सरकारला काही  बदल  करावेसे  वाटले  तर  त्याचा अर्थ  हे  कायदे चुकीचे आहेत,  असा  होत  नाही. विशिष्ट राज्यांतील लोकांची  या  कृषी कायद्यांबद्दल काहीजण दिशाभूल  करत  आहेत,  असे  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी सांगितले.तोमर यांनी  राज्यसभेत  सांगितले की,  नवे  कृषी कायदे  अंमलात  आले  तर  शेतकऱ्यांच्या जमिनी दुसरे  लोक  ताब्यात घेतील,  अशा  पद्धतीची चुकीची माहिती काही प्रवृत्ती  पसरवत  आहेत. कंत्राटी शेती  कायद्यामध्ये  व्यापारी शेतकऱ्यांची जमीन  हडपू  शकेल,  अशी  एकजरी  तरतूद असली  तर  ती  मला  दाखवून द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, तोमर, पीयूष गोयल आणि इतरांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. शनिवारच्या चक्का जामला कसे हाताळायचे याची माहिती शहा यांनी दिली. दोन टिकैत बंधूंशी पडद्याआड चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या भाषणावर आभार प्रदर्शनावरील चर्चेला मोदी राज्यसभेत सोमवारी उत्तर देण्याची शक्यता आहे.तोमर म्हणाले, राज्यसभेत १५ तास चाललेल्या वादविवादात विरोधी पक्ष नेत्यांनी तीन कृषी कायद्यांत एकही दोष दाखवून दिलेला नाही. काँग्रेसबाबत केलेले आक्षेपार्ह विधान नंतर कामकाजातून काढून टाकण्यात आले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार