शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज - संरक्षणमंत्री राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 06:03 IST

पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज आहे, कारण हा देश दहशतवादाच्या सरकारी धोरणावर चालत आहे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले.

डेहराडून : पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज आहे, कारण हा देश दहशतवादाच्या सरकारी धोरणावर चालत आहे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. भारतीय सैन्य अकादमीच्या उत्तीर्ण झालेल्या जवानांना संबोधित करताना ते शनिवारी बोलत होते.

राजनाथ सिंह म्हणाले की, अनेक युद्धात भारताकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान दहशतवादाच्या सरकारी धोरणावर चालत आहे. पाकिस्तानात कट्टरवादी एवढे मजबूत आहेत की, राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी बसलेले लोक त्यांच्या हातचे बाहुले आहेत. इतिहास याचा साक्षीदार आहे की, भारताच्या भूप्रदेशासंबंधी महत्त्वाकांक्षा राहिलेल्या नाहीत. आपल्या शेजाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांवर आमचा भर असतो; पण पाकिस्तानसारख्या शेजारी देशापासून आम्हाला सतर्क राहायला हवे.

राजनाथ सिंह यांनी ९/११ आणि २६/११ तील म्होरके पाकिस्तानात असल्याकडेही लक्ष वेधले. चीनसोबत डोकलाममध्ये निर्माण झालेल्या वादाच्या वेळी संयम दाखविल्याबद्दल त्यांनी भारतीय सुरक्षा दलाचे कौतुक केले.

सशस्त्र दलात सहभागी झालेल्या कॅडेट्सचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, आपल्या प्रशिक्षणाने केवळ आपल्याला शक्ती दिली नसून आपल्या जीवनालाही नवा अर्थ दिला आहे. या भागातील वाहतूक कमी करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आयएमएच्या उत्तर, दक्षिण आणि मध्य परिसराला जोडणाºया दोन अंडरपासच्या निर्मितीची घोषणा केली. या योजनांसाठी ३० कोटी रुपये मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान