शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
3
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
5
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
6
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
7
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
8
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
9
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
10
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
11
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
12
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
13
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
14
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
15
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
16
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
17
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
18
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
19
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
20
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज - संरक्षणमंत्री राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 06:03 IST

पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज आहे, कारण हा देश दहशतवादाच्या सरकारी धोरणावर चालत आहे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले.

डेहराडून : पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज आहे, कारण हा देश दहशतवादाच्या सरकारी धोरणावर चालत आहे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. भारतीय सैन्य अकादमीच्या उत्तीर्ण झालेल्या जवानांना संबोधित करताना ते शनिवारी बोलत होते.

राजनाथ सिंह म्हणाले की, अनेक युद्धात भारताकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान दहशतवादाच्या सरकारी धोरणावर चालत आहे. पाकिस्तानात कट्टरवादी एवढे मजबूत आहेत की, राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी बसलेले लोक त्यांच्या हातचे बाहुले आहेत. इतिहास याचा साक्षीदार आहे की, भारताच्या भूप्रदेशासंबंधी महत्त्वाकांक्षा राहिलेल्या नाहीत. आपल्या शेजाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांवर आमचा भर असतो; पण पाकिस्तानसारख्या शेजारी देशापासून आम्हाला सतर्क राहायला हवे.

राजनाथ सिंह यांनी ९/११ आणि २६/११ तील म्होरके पाकिस्तानात असल्याकडेही लक्ष वेधले. चीनसोबत डोकलाममध्ये निर्माण झालेल्या वादाच्या वेळी संयम दाखविल्याबद्दल त्यांनी भारतीय सुरक्षा दलाचे कौतुक केले.

सशस्त्र दलात सहभागी झालेल्या कॅडेट्सचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, आपल्या प्रशिक्षणाने केवळ आपल्याला शक्ती दिली नसून आपल्या जीवनालाही नवा अर्थ दिला आहे. या भागातील वाहतूक कमी करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आयएमएच्या उत्तर, दक्षिण आणि मध्य परिसराला जोडणाºया दोन अंडरपासच्या निर्मितीची घोषणा केली. या योजनांसाठी ३० कोटी रुपये मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान