शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:25 IST

नितीश कुमार स्वतः प्रामाणिक आहेत, पण त्यांच्या नावाने भ्रष्टाचाराचा खेळ खेळला जात आहे. एनडीए मते खरेदी करून प्रचंड विजयाचा दावा करत आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयावर आणि जन सुराजच्या पराभवावर प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिला. 'जनतेची मते विकत घेण्यात आली. निवडणुकीदरम्यान महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये पाठवण्यात आले आणि जीविका दिदींना त्यांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले. नितीश कुमार स्वतः प्रामाणिक आहेत, परंतु त्यांच्या नावाने भ्रष्टाचार केला जात आहे. मतांसाठी जागतिक बँकेचे कर्जाचे पैसे वळवून सार्वजनिक खात्यात पाठवण्यात आले. ज्या गरीब लोकांची मुलांची स्वप्ने हिरावून घेण्यात आली त्यांच्यावरील हा अन्याय आहे. जन सुराजला थांबवता येणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली.

एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक

प्रशांत किशोर गुरुवारी चंपारणमधील भितिहरवा येथील गांधी आश्रमात गेले होते. तिथे  त्यांनी विधानसभा निवडणुकीत जन सुराजच्या पराभवानंतर मौन केले. दरम्यान, आज शुक्रवारी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. गेल्या सहा ते सात दिवस खूप कठीण होते. कारण जन सुराजचा पराभव नव्हता, तर बिहारमधील लोकांची मते दररोज साडेपाच रुपये दराने खरेदी केली जात होती ही धारणा होती. हा लोकशाहीवरील अन्याय आहे, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.

'जन सुराज विचारसरणीशी संबंधित लोकांसाठी हे गांधी आश्रम प्रेरणास्थान आहे. "येथून, आम्ही आमची वाटचाल सुरू केली आणि जन सुराज लाखो लोकांचे कुटुंब बनले," असे ते म्हणाले. बिहारमध्ये बरेच काही बदलू शकेल अशी आशा निर्माण झाली. पण लोकशाहीचा पाया, मत, विकत घेतले गेले. देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अशी ही पहिलीच घटना आहे, असा दावा त्यांनी केला.

भारत हा अशा काही मोजक्या देशांपैकी एक आहे तिथे सुरुवातीपासूनच सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने एक योजना सुरू केली त्या अंतर्गत दहा हजार रुपये देण्यात आले. पैसे मिळाल्यानंतर कोणीही आपले मत बदलू नये यासाठी सरकारी यंत्रणा उभारण्यात आल्या. त्यांनी दुसऱ्याला मतदान करू नये यासाठी कडक देखरेख ठेवण्यात आली. यामुळे लक्षणीय बहुमत मिळाले. बिहार निवडणुकीच्या निकालाचा परिणाम संपूर्ण देशावर होईल. जर हे मान्य केले तर सत्तेत असलेला पक्ष कधीही निवडणूक हरणार नाही, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : NDA bought Bihar votes for ₹5.5 daily: Prashant Kishor

Web Summary : Prashant Kishor alleges NDA bought Bihar votes by distributing money through government schemes. He claims ₹5.5 per day was the rate, calling it an injustice and threat to democracy. He fears this will impact national elections.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५