शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"देशाच्या इतिहासावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही", NSA अजित डोवाल यांनी सांगितली तीन कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 09:45 IST

NSA Ajit Doval : अजित डोवाल म्हणाले, "ज्यांच्या इतिहासाची जाणीव वेगळी आहे की माझा नायक तुमचा खलनायक आहे, तर तुम्ही आणि मी राष्ट्र निर्माण करू शकत नाही."

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मंगळवारी (दि.९) सांगितले. तसेच, ज्या लोकांना आपल्या इतिहासाची समान जाणीव असते आणि त्यांच्या भविष्याची समान दृष्टी असते, ते लोक राष्ट्र निर्माण करतात, असेही अजित डोवाल म्हणाले.

प्राचीन भारत आणि इतिहासाचे विविध टप्पे आणि त्यातील उपलब्धी या 11 अंकांच्या पुस्तक मालिकेचे प्रकाशन मंगळवारी दिल्लीत करण्यात आले. यावेळी अजित डोवाल बोलत होते. अजित डोवाल म्हणाले, "आमच्या इतिहासावर कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. यावर टीकाकारही काही बोलू शकत नाहीत. याचे कारण प्राचीन आहे. हे सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. दुसरे म्हणजे त्याचे सातत्य आहे आणि तिसरा म्हणजे त्याचा अफाट विस्तार आहे."

प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना अजित डोवाल म्हणाले, "ज्यांच्या इतिहासाची जाणीव वेगळी आहे की माझा नायक तुमचा खलनायक आहे, तर तुम्ही आणि मी राष्ट्र निर्माण करू शकत नाही." तसेच,  या पुस्तकात विद्वानांच्या मोठ्या समुहाचे अभ्यासनिबंध असल्याचे अजित डोवाल यांनी सांगितले. दरम्यान, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन (VIF) आणि आर्यन बुक्सद्वारे प्रकाशित प्राचीन भारत का इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवाल