शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

झुंडशाही करणारे राष्ट्रवादी कसे- नायडूंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 04:34 IST

जमावाने केलेल्या हत्यांमध्ये (लिंचिंग) आणि द्वेषाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकतात, असा प्रश्न उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे.

नवी दिल्ली : जमावाने केलेल्या हत्यांमध्ये (लिंचिंग) आणि द्वेषाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकतात, असा प्रश्न उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे. ते मंगळवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशिष्ट समाजासंबंधी किंवा सामाजिक संबंधांविषयीच्या समाजाच्या वर्तनात बदल होणे गरजेचे आहे.‘तुम्ही जेव्हा दुसऱ्या माणसाला मारता, तेव्हा तुम्ही स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकता? म्हणून विशिष्ट समाजासंबंधीच्या वर्तनात बदल होणे आवश्यक आहे. धर्म, जात, कातडीचा रंग किंवा लिंग याच्या आधारे तुम्ही भेदभाव करता. राष्ट्रवाद, भारत माता की जय यांना फार व्यापक अर्थ आहे. लिंचिंगसारख्या घटनांचे राजकारण केले जाऊ नये किंवा त्यांना राजकीय पक्षाशी जोडू नये,’ असे नायडू यांनी सांगितले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू