शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

झुंडशाही करणारे राष्ट्रवादी कसे- नायडूंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 04:34 IST

जमावाने केलेल्या हत्यांमध्ये (लिंचिंग) आणि द्वेषाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकतात, असा प्रश्न उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे.

नवी दिल्ली : जमावाने केलेल्या हत्यांमध्ये (लिंचिंग) आणि द्वेषाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकतात, असा प्रश्न उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे. ते मंगळवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशिष्ट समाजासंबंधी किंवा सामाजिक संबंधांविषयीच्या समाजाच्या वर्तनात बदल होणे गरजेचे आहे.‘तुम्ही जेव्हा दुसऱ्या माणसाला मारता, तेव्हा तुम्ही स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकता? म्हणून विशिष्ट समाजासंबंधीच्या वर्तनात बदल होणे आवश्यक आहे. धर्म, जात, कातडीचा रंग किंवा लिंग याच्या आधारे तुम्ही भेदभाव करता. राष्ट्रवाद, भारत माता की जय यांना फार व्यापक अर्थ आहे. लिंचिंगसारख्या घटनांचे राजकारण केले जाऊ नये किंवा त्यांना राजकीय पक्षाशी जोडू नये,’ असे नायडू यांनी सांगितले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू