शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्था गुजरातला पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:04 IST

मध्य भारतातील कामगारांवर अन्याय; प्रयोगशाळाही हलविण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील केंद्रीयखाण मंत्रालयाच्या अंतर्गतअसलेल्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य (एनआयएमएच) या संस्थेचे विलिनीकरण करून ती अहमदाबाद येथील केंद्रीय आरोग्य व परिवार मंत्रालयाच्या अखत्यारीतील आयसीएमआर अंतर्गत एनआयओएचमध्ये विलीन करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.कोरोनाच्या अभूतपूर्व संकटातही ही संस्था स्थलांतरित करण्याचीप्रक्रिया केंद्रीय प्रशासनानेसुरू केली असून येथील अधिकारीव कर्मचाऱ्यांच्या बदल्या करूनत्यांना तात्काळ प्रभावाने बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आदेशदेण्यात आले आहेत. यानिर्णयामुळे मध्य भारतातील खाण कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.मध्य भारतात म्हणजे नागपूर चंद्रपूर, व शेजारच्या राज्यातखाणींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच सर्वांना सोयीचे होईल या हेतूने संपूर्ण भारतात एकमेव असलेली ही संस्था नागपूर येथे २००२ पासून कोलार गोल्ड फिल्ड कर्नाटकवरून स्थलांतरित करण्यात आली. नागपूर येथील एनआयएमएचची सुसज्ज आणि भव्य प्रयोगशाळाही हलविण्याची तयारी सुरु आहे. केंद्राने हा निर्णय गेल्या वर्षी घेतला. त्यासाठी येथील कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.केंद्राकडे पाठपुरावासामाजिक कार्यकर्त्या व मानवाधिकार अभ्यासक अ‍ॅड. अंजली साळवे संस्था वाचवण्यासाठी प्रयत्नरत आहे. केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी अनेक लोकप्रतिनिधींना निवेदनही दिले. संस्थेचे प्रादेशिक कार्यालय नागपुरात राहिले तर मध्य भारतातील कर्मचाºयांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी नागपूरचे कार्यालय हे सेंट्रल झोन म्हणून ठेवावे, असा मार्गही त्यांनी सुचविला आहे.

टॅग्स :Gujaratगुजरात