शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त; मोदी सरकारवर राहुल गांधी यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 05:50 IST

मोदी सरकारने घेतलेल्या जीएसएटी लागू करण्याच्या तसेच नोटाबंदीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त झाली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

ढोलपूर : मोदी सरकारने घेतलेल्या जीएसएटी लागू करण्याच्या तसेच नोटाबंदीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त झाली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.राजस्थानमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या राजस्थानमधील ढोलपूर जिल्ह्यातील मनिया येथून राहुल गांधी यांच्या रोड शोला मंगळवारी प्रारंभ झाला. ते या रोड शोदरम्यान १५० कि.मी.चा प्रवास करणार आहेत. उद्या, बुधवारी ते बिकानेर शहराला भेट देणार आहेत. राहुल गांधी म्हणाले की, आपल्याला ‘चौकीदार’ बनायचे आहे, असे मोदी २०१४ च्या निवडणुकांतील प्रचारसभांमध्ये केलेल्या भाषणात सांगत असत. मात्र, नेमका कोणाचा चौकीदार व्हायचे आहे हे त्यांनी कधीही सांगितले नाही. याबाबतचे खरे चित्र अनिल अंबानींना त्यांच्याकडून ज्या प्रकारे मदत करण्यात आली त्यानंतर स्पष्ट झाले. हिंदुस्थान एरॉनॉटिकल लिमिटेड हा सार्वजनिक उपक्रम सक्षम असतानाही त्याला डावलून आजपर्यंत एकही विमान न बनविलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल विमान खरेदी व्यवहारात भागीदार करून घेण्यात आले. (वृत्तसंस्था)शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाहीरोड शो सुरू होण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना ते म्हणाले की, मोदी सरकारने शेतकºयांचे एक रुपया कर्जही माफ केलेले नाही. या सरकारने राबविलेल्या मेक इन इंडिया योजनेंतर्गत मोबाईल व टी-शर्टच्या निर्मितीसाठी केलेले प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरले आहेत. आता चीनमध्ये निर्मिती करून या दोन गोष्टी भारतात आणल्या जात आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी