शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

पाणी मिळूनही नशिराबादकर कोरडेच!

By admin | Updated: May 7, 2016 18:37 IST

नशिराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे माठ कोरडेच आहे. पर्यायाने मिनरल, जारच्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

नशिराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे माठ कोरडेच आहे. पर्यायाने मिनरल, जारच्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
गावाला कायमस्वरुपी पाणी योजनाच नाही, त्यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. एमआयडीसीचा पिवळसर पाण्याबाबत ओरड होत असली तरी पर्यायाने त्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. यंदा डिसेंबर अखेरपासून पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी खोलवर गेल्याने टंचाईची झळ ग्रामस्थाना बसत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूरच्या धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. एमआयडीसीचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने मंत्रालयापर्यंत धाव घेतली अखेर पाणी मिळाले, पाणी टंचाईची तिव्रता कमी झाली खरी मात्र पिवळसर फेसयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या मुर्दापूर, वाघूर, एमआयडीसी असा एकत्रीत पाणी पुरवठा गावास होत आहे. शुद्ध पाण्यासाठी मिनरल वॉटर, जारचे पाणी सुमारे १० ते ३० रुपयापर्यंत उपलब्ध होत असल्याने अनेकांनी तेच पाणी पिण्यासाठी घेताना दिसत आहे. त्यामुळे माठ कोरडेच असून जारमधले पाणी वापरले जात आहे.
दरम्यान, दरवर्षीच एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून न राहता असलेल्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण, नियोजनासाठी आतापासून ठोस पावले उचलण्यात यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.