शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

नासाकाचे कामगार आर्थिक अडचणीत

By admin | Updated: March 21, 2015 00:14 IST

थकीत वेतन देण्याची युनियनची मागणी

थकीत वेतन देण्याची युनियनची मागणीनाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या ४५ महिन्यांचे वेतन थकल्याने आणि संचालक मंडळाची दोन वर्षांपूर्वीच मुदत संपल्याने कामगार प्रचंड आर्थिक विंवचनेत सापडले असून, एका कामगाराचा उपचाराअभावी, तर दुसर्‍या कामगाराचा कर्जबाजारीपणे आत्महत्त्या केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नाशिक साखर कामगार युनियनने केला आहे.यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत युनियनच्या पदाधिकार्‍यांनी नासाकाच्या कामगारांचे ४५ महिन्यांचे पगार मिळणे बाकी आहे. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना एक रुपयादेखील कारखान्याकडून आतापर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत कामगारांचे जीवन संकटात सापडले आहे. कै. अशोक रामचंद्र फड या कर्मचार्‍यास दवाखान्याच्या उपचारास पैसे नसल्याने मृत्यूस सामोरे जावे लागले आहे, तर १७ मार्च रोजी विठ्ठल शंकर नाठे यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. कामगारांची अशी अवस्था असताना ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस कारखाना बंद असल्याने गाळपास कोठे पाठवावा, अशी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नासाका कामगारांचे आर्थिक विवंचनेतून काही बरे वाईट झाल्यास त्यास नासाका संचालक मंडळ व शासन जबाबदार राहणार असल्याचा आरोप नाशिक साखर कारखाना कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. यावेळी विष्णुपंत गायखे, विनोद नाठे, शंकरराव रोकडे, सुरेश कुमट, विष्णुपंत गायधनी, चिंतामण विंचू आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)