शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदींची जिनपिंग यांच्याशी मैत्री, त्यामुळेच चीनच्या कारवायांवर सरकार गप्प? ओवेसींचा केंद्रावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 18:21 IST

Asaduddin Owaisi Criticize PM Narendra Modi: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. एलएसीजवळच्या भूभागावर चीनने केलेल्या कब्ज्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावरून केंद्र सरकारला घेरल्यापासून ओवेसी चर्चेत आहेत. आता ओवेसी यांनी एलएसीजवळच्या भूभागावर चीनने केलेल्या कब्ज्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. चीनच्या प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी गप्प का आहेत? याचं कारण शी जिनपिंग यांच्यासोबतची मैत्री तर नाही ना? असा सवाल ओवेसी यांनी विचारला आहे. यावेळी नूंह येथील हिंसाचारावरूनही ओवेसींनी भाजपावर टीका केली.

ओवेसी म्हणाले की, हॉट स्प्रिंगवर चिनची फौज बसलेली आहे. त्याचं कारण शी जिनपिंग यांच्यासोबत असलेली मैत्री तर नाही ना? सरकार या प्रकरणावर मौन बाळगून आहे. भारताच्या इतिहासाबाबत तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार आहात.  नूंहमध्ये ७५० मुस्लिमांची घरं तोडली आहेत. मुस्लिमांवर बुलडोझर चालवला जात आहे. भाजपाने गेल्या ९ वर्षांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण केलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

ओवेसी पुढे म्हणाले की, भाजपाचे पंतप्रधान ना चीनवर बोलतात. ना नूंहवर बोलतात. येथे एखा दिवसात हजारो लोकांना बेघर करण्यात आलं. पंतप्रधानांनी नूंहच्या घटनेवर बोललं पाहिजे. पंतप्रधान मोदी उद्या लाल किल्ल्यावरून हिंसाचाराचं खंडन करतील? एका समुदायाविरोधात हल्ला करणारे कोण लोक आहेत हे सांगतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

एलएसीच्या मुद्द्यावर ओवेसी म्हणाले की, लडाखमध्ये अनेक पॉईंटवर आम्ही जाऊ शकत नाही आहोत. आजसुद्धा चीनची फौज तिथे बसली आहे. सरकारला नेमकं काय लपवायचं आहे? कुठे आम्ही करार केला तर जमीन गमावू. आम्हाला २६ पॉईंटवर पेट्रोलिंग करता येत नाही आहे, असे लष्कराने स्वत: सांगितले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगindia china faceoffभारत-चीन तणावAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी