शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

नरेंद्र मोदींनाच आता ‘अच्छे दिन’ची आस!

By admin | Updated: May 4, 2015 02:33 IST

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केलेला बेधडक शाब्दिक हल्ला, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चालविलेली जोरदार मोहीम तसेच अलीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केलेला बेधडक शाब्दिक हल्ला, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चालविलेली जोरदार मोहीम तसेच अलीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या मोदी सरकारला स्वत:लाच अर्थव्यवस्था सुधारण्याची पर्यायाने ‘अच्छे दिन’ येण्याची आस लागली आहे.नैसर्गिक संकटाच्या खाईत सापडलेल्या ग्रामीण भागात सरकारविरुद्ध असंतोषाचा भडका उडाल्याचे पाहता सरकारने भूसंपादन विधेयक थंडबस्त्यात ठेवण्याचा शहाणपणाचा निर्णय घ्यावा लागणार असे दिसते. सरकारने चौफेर टीकेला उत्तर देण्यासाठी आधीच व्यापक जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.अरुण शौरी यांनी मोदींची कार्यपद्धती आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थव्यवस्था हाताळण्याच्या पद्धतीवर सडकून टीका केल्यानंतर सरकारने सारवासारव चालविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले खास विश्वासू अरुण जेटली यांच्या २ कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी जात पत्रकारांशी भोजन बैठकीत संवाद साधला. (लोकमत न्यूज नेटवर्क)