शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या देशाच्या साधनसंपत्तीवर आमचा डोळा नाही : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:45 IST

कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.मोदी म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने कट्टरवादाचा मुकाबला केला जाऊ शकतो. जागतिक स्तरावर भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका बजावलेली आहे. कोणत्याही देशासोबत आम्ही आमच्या धोरणाचे मूल्यांकन फायदा व तोटा या दृष्टीने करीत नाही. आम्ही त्याकडे मानवीय मूल्यांच्या दृष्टिकोनातून पाहतो. भारताचे विकासाचे मॉडल हे एका हाताने घ्या, दुसºया हाताने द्या अशा विचारांवर आधारित नाही. तर, संबंधितदेशाची गरज आणि प्राधान्य यांवर अवलंबून आहे.भारतीय वंशाच्या संसद सदस्यांचे हे पहिलेच संमेलन आहे. भारतीय वंशाच्या लोकांचा दिवस साजरा करणे २००३ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. महात्मा गांधी हे ९ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यामुळे हा दिवस भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी साजरा केला जातो.या संमेलनाला २२ देशांतील१२४ लोकप्रतिनिधी तसेच १५महापौर आाले होते. त्यात अमेरिकेतील दोन महापौरही होते. इंग्लंडमधून १५, न्यूझीलंडमधून ३, कॅनडातून ५ लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गियानातूने भारतीय वंशाचे २० लोकप्रतिनिधी आले होते, तर स्वित्झर्लंडमधून १, मॉरिशसमधून११, सूरिनाममधून ९ लोकप्रतिनिधी हजर होते.केनिया, फिलापाइन्स, पोर्तुगाल, टांझानिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतूनही भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधीही आले होते. सार्कपैकी केवळ श्रीलंकेतून भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आले होते. पाकिस्तान व बांगलादेशातून कोणीही उपस्थित नव्हते.तीन वर्षांत सर्वाधिक गुंतवणूकमोदी म्हणाले की,देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीतील अर्धीगुंतवणूक गेल्या तीन वर्षात झाली आहे. मागील वर्षी देशात रेकॉर्ड १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.या तीन - चार वर्षात भारतात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. आमच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतीय लोकांच्या आशा अपेक्षाही वाढल्या आहेत. देशातील हे परिवर्तन अनेक क्षेत्रात दिसून येत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी