शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

नरेंद्र मोदी, नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

भवानीपटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. काँग्रेसच आदिवासींच्या हक्काचे रक्षण करील असेही त्यांनी सांगितले.जाहीर सभेत ते म्हणाले की, दलित, आदिवासी, शेतकरी, गरीब यांचे भले करण्यात केंद्रातील भाजपा व ओडिशातील नवीन पटनायक सरकार अपयशी ठरले आहे. राहुल गांधी यांचा दहा दिवसांतील ओडिशाचा दुसरा दौरा आहे. या राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार आहेत.ते म्हणाले की, भाजपा व बिजू जनता दल फक्त आपल्या उद्योगपती मित्रांच्या कल्याणासाठी झटत असून गरीब व शेतकऱ्यांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. मोदी सरकारने १५ उद्योगपतींचे ३.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. पण शेतकºयांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. काँग्रेसने छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सत्तेवर आल्यानंतर दोनच दिवसांत शेतकºयांना कर्जमाफी दिली. उद्योगांसाठी संपादित केलेल्या जमिनींवर पाच वर्षांच्या विहित मुदतीत उद्योग उभे न राहिल्यास त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. (वृत्तसंस्था)मोदी ‘जुमला राजा' तर त्यांची राजवट ‘चौपट राज'पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जुमला राजा' तर त्यांची राजवट ‘चौपट राज' असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. दु:स्थितीत असलेले शेतकरी व बेरोजगारी या प्रश्नांवरून त्यांनी मोदींवर शरसंधान केले आहे. यासंदर्भातील टष्ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदींच्या राज्यात शेतकºयांच्या पिकाला योग्य भाव, युवकांच्या हाताला काम मिळत नाही. मोदी दिलेली आश्वासनेपूर्ण करू शकलेले नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण