शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी, नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

भवानीपटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. काँग्रेसच आदिवासींच्या हक्काचे रक्षण करील असेही त्यांनी सांगितले.जाहीर सभेत ते म्हणाले की, दलित, आदिवासी, शेतकरी, गरीब यांचे भले करण्यात केंद्रातील भाजपा व ओडिशातील नवीन पटनायक सरकार अपयशी ठरले आहे. राहुल गांधी यांचा दहा दिवसांतील ओडिशाचा दुसरा दौरा आहे. या राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार आहेत.ते म्हणाले की, भाजपा व बिजू जनता दल फक्त आपल्या उद्योगपती मित्रांच्या कल्याणासाठी झटत असून गरीब व शेतकऱ्यांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. मोदी सरकारने १५ उद्योगपतींचे ३.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. पण शेतकºयांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. काँग्रेसने छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सत्तेवर आल्यानंतर दोनच दिवसांत शेतकºयांना कर्जमाफी दिली. उद्योगांसाठी संपादित केलेल्या जमिनींवर पाच वर्षांच्या विहित मुदतीत उद्योग उभे न राहिल्यास त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. (वृत्तसंस्था)मोदी ‘जुमला राजा' तर त्यांची राजवट ‘चौपट राज'पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जुमला राजा' तर त्यांची राजवट ‘चौपट राज' असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. दु:स्थितीत असलेले शेतकरी व बेरोजगारी या प्रश्नांवरून त्यांनी मोदींवर शरसंधान केले आहे. यासंदर्भातील टष्ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदींच्या राज्यात शेतकºयांच्या पिकाला योग्य भाव, युवकांच्या हाताला काम मिळत नाही. मोदी दिलेली आश्वासनेपूर्ण करू शकलेले नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण