शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली; शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 11:38 IST

हा  रेडिओ कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅप्पवर ऐकता येऊ शकते. 

नवी दिल्ली -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपला मासिक कार्यक्रम मनकी बातच्या माध्यमातून आज (रविवारी) जनतेशी संवाद साधतला. या कार्यक्रमात मोदी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत असतात. हा  रेडिओ कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपवर ऐकता येऊ शकतो. हिंदी प्रसारणानंतर हा कार्यक्रम आकाशवाणीवर वेगवेगळ्या भाषांमध्येदेखील प्रसारित होतो. आजच्या कार्यक्रमात मोदींनी काही प्रसंग सांगितले, तसेच  महात्मा गांधी, भगत सिंग, जयप्रकाश नारायन आणि नानाजी देशमुख यांच्यासह शेती आणि शेतकरी या मुद्द्यांवरही भाष्य केले.

मनकी बात आपडेट्स - 

- कोरोना काळात अधिक काळजी बाळगा, जोवर यावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर कसल्याही प्रकारचा निष्काळजी करू नका

- यावेळी मोदींनी जय प्रकाश नारायन आणि नानाजी देशमूख यांच्यावरही भाष्य केले. 

- गांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती. महात्मा गांधींच्या आर्थिक चिंतनात भारताच्या नसा-नसाचा विचार होता - मोदी

- मोदी म्हणाले, २ ऑक्टोबर आपल्या सर्वांसाठी प्रेरणादाई दिवस आहे. हा दिवस महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. गांधीजींचे विचार आणि आदर्श आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहेत.

- भगत सिंग अखेरपर्यंत एका मिशन साठी जगले. ते मिशन भारताना अन्याय आणि इंग्रजी शासनापासून मुक्ती देणे.

- भगत सिंग क्रांतिकारकाबरोबरच चिंतकही होते. लाला लाजपत राय यांच्या प्रती त्यांचे समर्पण होते.

- शहीद वीर भगत सिंगांना मी नमन करतो.

- शेतीला जेवढे आधुनिक करू ती तेवढी फुलेल.

- आज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी

- मोदी म्हणाले, शेतकरी शक्तीशाली होणे आवश्यक, तो संपन्न झाला तरच आत्मनिर्भर भारताचा पाया तयार होईल. शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल. 

-पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली आहे. देशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल. 

- पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अपल्या जीनात प्रचंड फिरलो आहे. रोज नवे गाव, नवे लोक, नवे कुटुंब. भारतात गोष्टी अथवा किस्से सांगण्याची एक जुणी आणि संमृद्ध परंपरा आहे.

- मोदी म्हणाले, प्रत्येक कुटुंबात वृद्ध व्यक्ती, गोष्टी सांगायचे आणि यामुळे घरात नवी उर्जा निर्माण व्हायची.

जेव्हा एखादी आई आपल्या छोट्या मुलाला झोपवण्यासाठी अथवा जेवन देताना गोष्ट सांगते तेव्हा, गोष्टींमध्ये किती सामर्थ आहे, हे कळते.

- आपल्या संबोधनात मोदींनी जनतेला कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले कोरोना काळात दोन मिटरचे अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. 

- दोन मिटरचे अंतर कोरोना काळात एक आवश्यकता बनली आहे. मात्र, या संकटाच्या काळानेच कुटुंबातील सदस्यांना जोडण्याचे आणि जवळ आणण्याचेही काम केले आहे. आपल्याला नक्कीच जाणीव झाली असेल, की आपल्या पूर्वजांनी जे नियम तयार केले होते, ते आजही किती महत्वाचे आहेत आणि जेव्हा त्यांचे पालन होत नाही, तेव्हा काय होते.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारत