शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली; शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 11:38 IST

हा  रेडिओ कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅप्पवर ऐकता येऊ शकते. 

नवी दिल्ली -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपला मासिक कार्यक्रम मनकी बातच्या माध्यमातून आज (रविवारी) जनतेशी संवाद साधतला. या कार्यक्रमात मोदी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत असतात. हा  रेडिओ कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपवर ऐकता येऊ शकतो. हिंदी प्रसारणानंतर हा कार्यक्रम आकाशवाणीवर वेगवेगळ्या भाषांमध्येदेखील प्रसारित होतो. आजच्या कार्यक्रमात मोदींनी काही प्रसंग सांगितले, तसेच  महात्मा गांधी, भगत सिंग, जयप्रकाश नारायन आणि नानाजी देशमुख यांच्यासह शेती आणि शेतकरी या मुद्द्यांवरही भाष्य केले.

मनकी बात आपडेट्स - 

- कोरोना काळात अधिक काळजी बाळगा, जोवर यावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर कसल्याही प्रकारचा निष्काळजी करू नका

- यावेळी मोदींनी जय प्रकाश नारायन आणि नानाजी देशमूख यांच्यावरही भाष्य केले. 

- गांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती. महात्मा गांधींच्या आर्थिक चिंतनात भारताच्या नसा-नसाचा विचार होता - मोदी

- मोदी म्हणाले, २ ऑक्टोबर आपल्या सर्वांसाठी प्रेरणादाई दिवस आहे. हा दिवस महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. गांधीजींचे विचार आणि आदर्श आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहेत.

- भगत सिंग अखेरपर्यंत एका मिशन साठी जगले. ते मिशन भारताना अन्याय आणि इंग्रजी शासनापासून मुक्ती देणे.

- भगत सिंग क्रांतिकारकाबरोबरच चिंतकही होते. लाला लाजपत राय यांच्या प्रती त्यांचे समर्पण होते.

- शहीद वीर भगत सिंगांना मी नमन करतो.

- शेतीला जेवढे आधुनिक करू ती तेवढी फुलेल.

- आज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी

- मोदी म्हणाले, शेतकरी शक्तीशाली होणे आवश्यक, तो संपन्न झाला तरच आत्मनिर्भर भारताचा पाया तयार होईल. शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल. 

-पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली आहे. देशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल. 

- पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अपल्या जीनात प्रचंड फिरलो आहे. रोज नवे गाव, नवे लोक, नवे कुटुंब. भारतात गोष्टी अथवा किस्से सांगण्याची एक जुणी आणि संमृद्ध परंपरा आहे.

- मोदी म्हणाले, प्रत्येक कुटुंबात वृद्ध व्यक्ती, गोष्टी सांगायचे आणि यामुळे घरात नवी उर्जा निर्माण व्हायची.

जेव्हा एखादी आई आपल्या छोट्या मुलाला झोपवण्यासाठी अथवा जेवन देताना गोष्ट सांगते तेव्हा, गोष्टींमध्ये किती सामर्थ आहे, हे कळते.

- आपल्या संबोधनात मोदींनी जनतेला कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले कोरोना काळात दोन मिटरचे अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. 

- दोन मिटरचे अंतर कोरोना काळात एक आवश्यकता बनली आहे. मात्र, या संकटाच्या काळानेच कुटुंबातील सदस्यांना जोडण्याचे आणि जवळ आणण्याचेही काम केले आहे. आपल्याला नक्कीच जाणीव झाली असेल, की आपल्या पूर्वजांनी जे नियम तयार केले होते, ते आजही किती महत्वाचे आहेत आणि जेव्हा त्यांचे पालन होत नाही, तेव्हा काय होते.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारत