शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:19 IST

Narendra Modi : गुजरातमधील गांधी नगर येथे आयोजित 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटिंग अँड एक्झिबिशन'च्या चौथ्या आवृत्तीत पंतप्रधानांनी 100 दिवसांच्या कामांबाबत आणि पुढील 1000 वर्षांच्या योजनेवर चर्चा केली.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात भाजपचा प्रत्येक खासदार केलेल्या कामाची माहिती देशातील जनतेला देत आहे. गुजरातमधील गांधी नगर येथे आयोजित 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटिंग अँड एक्झिबिशन'च्या चौथ्या आवृत्तीत देशाच्या पंतप्रधानांनी 100 दिवसांच्या कामांबाबत, तसेच पुढील 1000 वर्षांच्या योजनेवरही चर्चा केली. 

100 दिवस कुठे फोकस होतागांधीनगरमध्ये ‘ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट अँड एक्झिबिशन’ (री-इन्व्हेस्ट 2024) च्या चौथ्या आवृत्तीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत सरकारने देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ देशवासियांनाच नाही, तर संपूर्ण जगाला असे वाटते की, 21 व्या शतकासाठी भारत हे सर्वोत्तम ठिकाण आहे. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये तुम्ही आमचे प्राधान्यक्रम, गती आणि प्रमाण पाहू शकता. आम्ही देशाच्या वेगवान प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक क्षेत्राकडे आणि घटकांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. 

पुढील 1,000 वर्षांचा पाया तयार केला जातोयमोदी पुढे म्हणाले की, भारत पुढील 1000 वर्षांच्या विकासाचा पाया घालत आहे आणि केवळ शीर्षस्थानी पोहोचण्यावर नाही, तर ते स्थान कायम राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमच्यासाठी हरित भविष्य आणि शून्य उत्सर्जन हे केवळ शब्द नाहीत, तर या देशाच्या गरजा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सरकार अयोध्या आणि इतर 16 शहरांना मॉडेल 'सोलर सिटी' म्हणून विकसित करण्यासाठी काम करत आहे. 140 कोटी भारतीयांनी देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प केला आहे.

हरित ऊर्जेवर 12 हजार कोटीसरकारने या 100 दिवसांमध्ये हरित आणि अक्षय ऊर्जेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. देश 31 हजार मेगावॅट जलविद्युत निर्मितीवर वेगाने काम करत आहे. या प्रकल्पासाठी सरकारने 12 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. देशात अक्षय ऊर्जेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण देशात हरित ऊर्जेचा पुरवठा करता यावा, यासाठी सरकार याबाबत धोरण तयार करत आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातBJPभाजपाbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक