शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Cabinet Reshuffle: 'त्या' १२ मंत्र्यांना का हटवलं? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 22:29 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle: १२ मंत्र्यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित विस्तार विस्तार काल पार पडला. त्यानंतर खातेवाटपही जाहीर झालं. मात्र राष्ट्रपती भवनात ४३ खासदारांचा शपथविधी होण्याआधी १२ मंत्र्यांनी राजीनामे दिले. यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. रवीशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या दिग्गजांना हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. कामगिरी चांगली नसल्यानं १२ जणांना नारळ देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आज पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं.

बारा मंत्र्यांचे राजीनामे का घेण्यात आले यावर मोदींनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाष्य केलं. 'व्यवस्थेमुळे मंत्र्यांना हटवण्यात आलं. त्यामागे क्षमता हे कारण नाही. मंत्र्यांच्या राजीनाम्यांचा त्यांचा कार्यक्षमतेशी संबंध नाही. जुन्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे,' असं मोदी म्हणाले. 'तुम्ही ज्यांच्याकडून पदभार स्वीकारलात, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. माध्यमांना उगाच प्रतिक्रिया देणं, विधान करणं टाळा,' असे सल्ले मोदींनी नवनियुक्त मंत्र्यांना दिले.

या १२ जणांना नारळ-१. रविशंकर प्रसाद२. प्रकाश जावडेकर३. थावर चंद गेहलोत४. रमेश पोखरियाल निशंक५. डॉ. हर्षवर्धन६. सदानंद गौडा७. संतोष कुमार गंगवार८. बाबुल सुप्रियो९. संजय धोत्रे१०. रत्तन लाल कटारिया११. प्रताप चंद सारंगी१२. देबोश्री चौधरी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद