शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Cabinet Reshuffle: 'त्या' १२ मंत्र्यांना का हटवलं? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 22:29 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle: १२ मंत्र्यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित विस्तार विस्तार काल पार पडला. त्यानंतर खातेवाटपही जाहीर झालं. मात्र राष्ट्रपती भवनात ४३ खासदारांचा शपथविधी होण्याआधी १२ मंत्र्यांनी राजीनामे दिले. यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. रवीशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या दिग्गजांना हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. कामगिरी चांगली नसल्यानं १२ जणांना नारळ देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आज पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं.

बारा मंत्र्यांचे राजीनामे का घेण्यात आले यावर मोदींनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाष्य केलं. 'व्यवस्थेमुळे मंत्र्यांना हटवण्यात आलं. त्यामागे क्षमता हे कारण नाही. मंत्र्यांच्या राजीनाम्यांचा त्यांचा कार्यक्षमतेशी संबंध नाही. जुन्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे,' असं मोदी म्हणाले. 'तुम्ही ज्यांच्याकडून पदभार स्वीकारलात, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. माध्यमांना उगाच प्रतिक्रिया देणं, विधान करणं टाळा,' असे सल्ले मोदींनी नवनियुक्त मंत्र्यांना दिले.

या १२ जणांना नारळ-१. रविशंकर प्रसाद२. प्रकाश जावडेकर३. थावर चंद गेहलोत४. रमेश पोखरियाल निशंक५. डॉ. हर्षवर्धन६. सदानंद गौडा७. संतोष कुमार गंगवार८. बाबुल सुप्रियो९. संजय धोत्रे१०. रत्तन लाल कटारिया११. प्रताप चंद सारंगी१२. देबोश्री चौधरी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद