शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विनय क्वात्रा, विक्रम मिसरी यांची नावे अमेरिकेतील नव्या राजदूताच्या शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 06:26 IST

Vinay Kwatra: भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू हे येत्या ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शर्यतीत विनय मोहन क्वात्रा तसेच विक्रम मिसरी या दोन ज्येष्ठ राजदूतांची नावे आघाडीवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली - भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू हे येत्या ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शर्यतीत विनय मोहन क्वात्रा तसेच विक्रम मिसरी या दोन ज्येष्ठ राजदूतांची नावे आघाडीवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अमेरिकेत नव्या भारतीय राजदूताची नेमणूक लवकरच केली जाईल, असे तरणजीतसिंग संधू यांना केंद्र सरकारने कळविले आहे. परराष्ट्र सचिव असलेल्या विनय मोहन क्वात्रा यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. विक्रम मिसरी हे सध्या राष्ट्रीय सुरक्षा कौन्सिलच्या सचिवालयात उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या दोघांपैकी एका व्यक्तीची भारताच्या अमेरिकेतील राजदूतपदी नियुक्ती होईल, अशी चर्चा आहे. 

सरकारची खास मर्जीक्वात्रा व मिसरी हे दोन्ही मोदी सरकारच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जातात. ते दोघे जण पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या निकटवर्तीयांपैकी आहेत. या तीन जणांचे ज्या नावावर एकमत होईल तीच व्यक्ती नवा राजदूत असेल, असे सांगण्यात येते. विनय मोहन क्वात्रा यांची या पदासाठी नेमणूक झाली तर मिसरी यांना वेगळी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका