शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

भ्रष्टाचारासाठी ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलविले, राहुल गांधींचा घणाघाती आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 19:56 IST

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा  अपमान करीत आहेत. येथील ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलवून कालेश्वरम प्रोजेक्ट असे रिडिझाईन करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

- बी. संदेश आदिलाबाद - तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा  अपमान करीत आहेत. येथील ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलवून कालेश्वरम प्रोजेक्ट असे रिडिझाईन करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आदिलाबाद जिल्ह्यातील भैसा येथे शनिवारी काँग्रेसच्या जाहीर सभेत ते बोलत होते. डिसेंबरमध्ये तेलंगणा विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याच्या प्रचार सभेसाठी राहुल गांधींनी तेलंगणा दौरा केला. ते म्हणाले, ३८ हजार कोटींच्या कामाचे रिडिझायनिंग करून एक लाख कोटी रुपये करण्यात आले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांनी आपल्या नातेवाईकांसाठी भ्रष्टाचार केला. दलित, आदिवासी व अल्पसंख्यकांचे मुख्यमंत्री नुकसान करीत आहे.

यूपीए सरकार आल्यास जल, जंगल, जमीन कायदा आणून  जमीन अधिग्रहण कायदा आणला जाईल. देशात व तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यावर आदिवासी बिल आणल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्षांनी यावेळी दिली. हिंदुस्थानच्या चौकीदाराने चोरी केली असा उल्लेख करीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. अनिल अंंबानी यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी, महेश्वरा रेड्डी, विजय शांती, डी.के. अरुणा, सविता इंद्रा रेड्डी, रामचंद्र रेड्डी, नारायणराव पाटील, साजीद खान, रामराव पाटील आदी उपस्थित होते.  कर्जमाफीचे आश्वासनतेलंगणातील शेतक-यांचे दोन लाख रुपये कर्ज माफ केले जाईल, बेरोजगारांसाठी काँग्रेस रात्रंदिवस प्रयत्न करेल, बेरोजगारांना तीन हजार रुपये दिले जाईल आदी आश्वासने यावेळी राहुल गांधींनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTelanganaतेलंगणा